शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक समतेसाठी जाती निर्मूलन आवश्यक

By admin | Updated: April 19, 2016 06:09 IST

स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही सामाजिक, आर्थिक व राजकीय समता प्रस्थापित झाली नाही. त्यामुळे धम्म प्रवाहात सामील

पुसद : स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही सामाजिक, आर्थिक व राजकीय समता प्रस्थापित झाली नाही. त्यामुळे धम्म प्रवाहात सामील होवून जाती निर्मूलनाद्वारेच सामाजिक, आर्थिक व राजकीय समता प्रस्थापित करता येईल. जन्माने कोणीही श्रेष्ठ वा कनिष्ठ नसून कर्मानेच श्रेष्ठत्व ठरते, असे प्रतिपादन अमरावती येथील प्रा.डॉ. सीमा मेश्राम यांनी केले. येथील महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ‘जाती निर्मूलनासाठी आंबेडकरी स्त्रियांसमोरील आव्हाने’ या विषयावर प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका नीता खडसे होत्या. यावेळी आशाताई कदम, प्रा.डॉ.वंदना फुंडकर, सीमा तायडे, डॉ.मनोरमा वाढवे, प्रा.अनिता कांबळे, प्रा.रंजना मेंढे, प्रा.खिराडे, मीनाक्षी मोटघरे, सीमा गिऱ्हे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा.जनार्दन गजभिये आणि संचाने भीमगीते सादर केली. तर संबोधी महिला मंडळाने सामूहिक बुद्धवंदना सादर केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.राजेश वाढवे, महेश खडसे, शीतल वानखेडे, मिलिंद हट्टेकर, विठ्ठल खडसे, गणेश वाढोरे, प्रभाकर गवारगुरू, यादव जांभूळकर, मनोज खिराडे, साहेबराव गुजर, मुन्ना हाटे, प्रशांत धुळे, शशांक भरणे, प्रफुल्ल भालेराव, बी.एस. कांबळे, दादाराव अगमे, संजय वाढवे, सुरेश कांबळे, प्रा.विलास भवरे, बंडू राऊत, किशोर कांबळे, शरद ठेंबरे, पाटील आदींनी पुढाकार घेतला. (प्रतिनिधी)