शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

आर्थिक समतेसाठी जाती निर्मूलन आवश्यक

By admin | Updated: April 19, 2016 06:09 IST

स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही सामाजिक, आर्थिक व राजकीय समता प्रस्थापित झाली नाही. त्यामुळे धम्म प्रवाहात सामील

पुसद : स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही सामाजिक, आर्थिक व राजकीय समता प्रस्थापित झाली नाही. त्यामुळे धम्म प्रवाहात सामील होवून जाती निर्मूलनाद्वारेच सामाजिक, आर्थिक व राजकीय समता प्रस्थापित करता येईल. जन्माने कोणीही श्रेष्ठ वा कनिष्ठ नसून कर्मानेच श्रेष्ठत्व ठरते, असे प्रतिपादन अमरावती येथील प्रा.डॉ. सीमा मेश्राम यांनी केले. येथील महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ‘जाती निर्मूलनासाठी आंबेडकरी स्त्रियांसमोरील आव्हाने’ या विषयावर प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका नीता खडसे होत्या. यावेळी आशाताई कदम, प्रा.डॉ.वंदना फुंडकर, सीमा तायडे, डॉ.मनोरमा वाढवे, प्रा.अनिता कांबळे, प्रा.रंजना मेंढे, प्रा.खिराडे, मीनाक्षी मोटघरे, सीमा गिऱ्हे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा.जनार्दन गजभिये आणि संचाने भीमगीते सादर केली. तर संबोधी महिला मंडळाने सामूहिक बुद्धवंदना सादर केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.राजेश वाढवे, महेश खडसे, शीतल वानखेडे, मिलिंद हट्टेकर, विठ्ठल खडसे, गणेश वाढोरे, प्रभाकर गवारगुरू, यादव जांभूळकर, मनोज खिराडे, साहेबराव गुजर, मुन्ना हाटे, प्रशांत धुळे, शशांक भरणे, प्रफुल्ल भालेराव, बी.एस. कांबळे, दादाराव अगमे, संजय वाढवे, सुरेश कांबळे, प्रा.विलास भवरे, बंडू राऊत, किशोर कांबळे, शरद ठेंबरे, पाटील आदींनी पुढाकार घेतला. (प्रतिनिधी)