शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

आर्थिक समतेसाठी जाती निर्मूलन आवश्यक

By admin | Updated: April 19, 2016 06:09 IST

स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही सामाजिक, आर्थिक व राजकीय समता प्रस्थापित झाली नाही. त्यामुळे धम्म प्रवाहात सामील

पुसद : स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही सामाजिक, आर्थिक व राजकीय समता प्रस्थापित झाली नाही. त्यामुळे धम्म प्रवाहात सामील होवून जाती निर्मूलनाद्वारेच सामाजिक, आर्थिक व राजकीय समता प्रस्थापित करता येईल. जन्माने कोणीही श्रेष्ठ वा कनिष्ठ नसून कर्मानेच श्रेष्ठत्व ठरते, असे प्रतिपादन अमरावती येथील प्रा.डॉ. सीमा मेश्राम यांनी केले. येथील महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ‘जाती निर्मूलनासाठी आंबेडकरी स्त्रियांसमोरील आव्हाने’ या विषयावर प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका नीता खडसे होत्या. यावेळी आशाताई कदम, प्रा.डॉ.वंदना फुंडकर, सीमा तायडे, डॉ.मनोरमा वाढवे, प्रा.अनिता कांबळे, प्रा.रंजना मेंढे, प्रा.खिराडे, मीनाक्षी मोटघरे, सीमा गिऱ्हे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा.जनार्दन गजभिये आणि संचाने भीमगीते सादर केली. तर संबोधी महिला मंडळाने सामूहिक बुद्धवंदना सादर केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.राजेश वाढवे, महेश खडसे, शीतल वानखेडे, मिलिंद हट्टेकर, विठ्ठल खडसे, गणेश वाढोरे, प्रभाकर गवारगुरू, यादव जांभूळकर, मनोज खिराडे, साहेबराव गुजर, मुन्ना हाटे, प्रशांत धुळे, शशांक भरणे, प्रफुल्ल भालेराव, बी.एस. कांबळे, दादाराव अगमे, संजय वाढवे, सुरेश कांबळे, प्रा.विलास भवरे, बंडू राऊत, किशोर कांबळे, शरद ठेंबरे, पाटील आदींनी पुढाकार घेतला. (प्रतिनिधी)