शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
5
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
6
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
7
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
8
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
9
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
10
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
11
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
12
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
13
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
14
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
15
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
16
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
17
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
18
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
19
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
20
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव

नवरगाव मध्यम प्रकल्प भरलाच नाही, दमदार पावसाची प्रतीक्षा : भूजल पातळी घटणार, पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:46 IST

तालुक्यात नवरगाव येथे मध्यम प्रकल्प, तर १० ठिकाणी लघु प्रकल्प व बरेचसे पाझर तलाव आहेत. साधारणत: जुलै महिन्यात ही ...

तालुक्यात नवरगाव येथे मध्यम प्रकल्प, तर १० ठिकाणी लघु प्रकल्प व बरेचसे पाझर तलाव आहेत. साधारणत: जुलै महिन्यात ही सर्व धरणे ओव्हरफ्लो होतात. परंतु यावर्षी रिमझिम पडणारा पाऊस पिकांना पोषक ठरत असला तरी भूजल पातळी मात्र वाढवू शकला नाही. त्यामुळे यापुढेही दमदार पाऊस झाला नाही, तर उन्हाळ्यात तालुक्यात पाणी टंचाई निर्माण होणार आहे. भूजल पातळी वाढली नसल्याने आजही अनेक शेतातील बोअरवेल जास्त काळ टिकू शकत नाहीत. पावसाळ्यात बोअरवेलची ही स्थिती असल्याने रबी पिकांचा हंगाम धोक्यात येऊन भविष्यात सिंचनाचा प्रश्न बिकट बनणार आहे. याची मोठी झळ शेतकऱ्यांना बसणार आहे. गेल्या तीन वर्षांचा रेकॉर्ड पाहिल्यास हे धरण या कालावधीपूर्वीच १०० टक्के भरले होते. परंतु, यावर्षी मात्र ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात हे धरण केवळ ६७.०३ टक्केच जलसाठा असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली, तर दुसरीकडे तालुक्यातील एकही लघु प्रकल्प अजूनही ओव्हरफ्लो झाला नाही. भविष्यात पावसाने जोर न दिल्यास हे धरण यावर्षी रिकामे राहण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण न वाढल्यास तालुक्याला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. मात्र पुढील कालावधीत एक, दोन दमदार पाऊस झाल्यास यात बदल होऊ शकतो.