शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

नगर पंचायतचे कर्मचारी अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:11 IST

तालुकास्तरीय ग्रामपंचायतींना ८ एप्रिल २०१५ रोजी नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे

समायोजनच नाही : ग्रामपंचायतने ठरविलेल्या मानधनावरच कामगजानन अक्कलवार । लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : तालुकास्तरीय ग्रामपंचायतींना ८ एप्रिल २०१५ रोजी नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे समायोजन पंचायतमध्ये करण्याचे शासनाचे आदेश आहे. मात्र कळंबसह जिल्ह्यातील एकाही कर्मचाऱ्यांचे यथायोग्य पदावर करण्यात आले नाही. ग्रामपंचायतने ठरवून दिलेल्या तुटपुंज्या मानधनावर शेकडो कर्मचारी आपला उदरनिर्वाह करत आहे. काही ठिकाणी समायोजनाची कार्यवाही प्रारंभ करण्यात आली. परंतु ती अन्यायकारक असल्याची बहुतांश कर्मचाऱ्यांची ओरड आहे. सद्यस्थितीत ग्रामपंचायतमधील कर्मचारी संख्येच्या २० टक्के कर्मचाऱ्यांनाच समायोजनासाठी पात्र ठरविण्यात आले. उर्वरित ८० टक्के कर्मचाऱ्यांना अपात्र करण्यात आले. पात्र ठरविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता लावून त्यांचे मूल्यमापन करण्यात येत आहे. त्यात त्रुट्या असल्यास त्रुटी पूर्ण करण्याची कुठलीही संधी न देता अशा लोकांना सरळ शिपाई पदावर नेमणूक केली जात आहे, तर दुसरीकडे पूर्वीपासून शिपाई पदावर असलेल्या लोकांना अपात्र ठरविले जात आहे. कर्मचाऱ्यांचे सरसकट समायोजन करावे, ज्या पदावर कार्यरत आहे त्याच पदावर समायोजन करण्यात यावे. त्यासाठी त्यांची शैक्षणिक पात्रता नियुक्तीवेळेस निश्चित करण्यात आली होती तीच ग्राह्य धरावी. अथवा त्यांचे पूर्ततेसाठी कालावधी देण्यात यावा. पदांच्या आकृतिबंधात सुधारणा करावी, आदी मागण्या नगरपंचायत कर्मचारी कर्मचारी संघटनेकडून होत आहे.