शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
2
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
3
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
4
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
5
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
6
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
7
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
8
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
9
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
10
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
11
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
12
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
13
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
14
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
15
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
16
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
17
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
18
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
19
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
20
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?

मुकुटबन-वणी रस्ता ठरला ‘कर्दनकाळ’

By admin | Updated: June 5, 2015 00:19 IST

मुकुटबन ते वणी रस्त्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याकडे कुणाचेही लक्ष जात नसल्यामुळे वाहन चालकांचा जीव धोक्यात आला आहे.

अतिशय दैनावस्था : खडतर प्रवासाने वाहनधारकांचे मोडते कंबरडेमुकुटबन : मुकुटबन ते वणी रस्त्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याकडे कुणाचेही लक्ष जात नसल्यामुळे वाहन चालकांचा जीव धोक्यात आला आहे. हा रस्ता आता कर्दनकाळ ठरत असून वाहनधारकांचे कंबरडे मोडत आहे.वणी ते मुकुटबन व पुढे पाटणबोरीपर्यंत या रस्त्याची पूर्ण एैसीतैसी झाली आहे. याच रस्त्यावर आजी व माजी आमदारांची गावेही आहेत. या रस्त्यावर अनेक अपघात होऊन काही कुटुंबे उघड्यावर पडली आहे. घरचा कर्ता पुरूष गेल्यामुळे संसारावर गदा आली की, त्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आमदार महोदय याच रस्त्याने संबंधित गावी जातात. तेथे रस्त्याचा प्रश्न ग्रामस्थांनी विचारला की, प्रस्ताव गेला आहे, केवळ मंजुरी मिळणे बाकी असल्याचे सांगून वेळ मारून नेली जाते. या रस्त्यावरील कायरवरून काही अंतरावर पठारपूर हे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे गाव आहे. पाटण हे गाव माजी आमदार वामनराव कासावार यांचे आहे. नवीन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे लिंगटी हे गावही याच रस्त्यावर आहे. तरीही हा रस्ता प्रचंड दुरवस्थेत आहे. प्रवाशांनी प्रवास करताना किती खड्डे मोजावे, असा प्रश्न पडत आहे. शेकडो लहान खड्डे गेल्यानंतर एक मोठा खड्डा पडतो आणि नेमका तेथे अपघात होण्याची शक्यता असते. त्यात वाहनधारकाचा जीव जाण्याची शक्यता बळावते. जनतेचे हित लक्षात घेऊन हा तातडीने रस्ता सुरळीत करावा, अशी वाहन चालक व जनतेची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)