शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘वसंत’ कारखान्यापुढे समस्यांचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 23:03 IST

वसंत सहकारी साखर कारखान्यापुढे समस्यांचा डोंगर उभा असून, या हंगामात साखर कारखाना सुरू होतो की नाही अशी शंका आहे.

ठळक मुद्देकामगारांना आशा : साखर आयुक्तांंच्या पत्राने खळबळ

संजय भगत ।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : वसंत सहकारी साखर कारखान्यापुढे समस्यांचा डोंगर उभा असून, या हंगामात साखर कारखाना सुरू होतो की नाही अशी शंका आहे. मात्र कामगार आणि कर्मचारी आजही कारखाना सुरू होईल या आशेवर आहे. तर दुसरीकडे साखर आयुक्तांच्या पत्राने संचालक मंडळ घामाघुम झाले आहेत.वसंत सहकारी साखर कारखाना म्हणजे सत्ताधाºयांसाठी अडकित्त्यातील सुपारी अशी गत झाली आहे. विरोधकांच्या हातून कारखाना भाजपाच्या ताब्यात दिला तरच जिल्हा बँक आर्थिक मदत करेल आणि शासनसुद्धा थकहमी घेईल, असे चित्र निर्माण करण्यात आले. हा कारखाना अलिकडेच भाजपाच्या ताब्यात गेला परंतु अद्यापही कारखाना सुरू होण्याचे चिन्ह दिसत नाही. उसाच्या हमीभावाची ७१ लाखाची रक्कम अद्यापही वसंतने शेतकºयांना दिली नाही. हा प्रकार साखर आयुक्तांच्या लक्षात आला. त्यांनी ही रक्कम जोपर्यंत शेतकºयांना अदा होत नाही आणि २५ टक्के स्वनिधी उभारल्या जात नाही, तोपर्यंत शासनाने कर्ज देण्यासाठी विचार करावा असे कळविले. त्यांच्या या इशाºयामुळे संचालक मंडळ स्वनिधी उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु काही संचालकांनी मालमत्ता गहाण ठेवण्यास नकार दिला आहे.साखर आयुक्तांच्या निर्देशामुळे संचालक मंडळाला आपली मालमत्ता गाहण खत करून दिल्याशिवाय शासन थकहमी द्यायला तयार नाही की, जिल्हा बँक उभी करायला तयार नाही. त्यामुळे पूर्व हंगामाच्या तयारीत वसंतपुढे समस्यांचा डोंगर उभा झाला आहे. संचालक मंडळाने २५ टक्के निधी उभारतो म्हटले तरी पाच कोटी रुपये उभे होतात. त्यासाठी काहींनी पुढाकार तर काहींनी विरोध दर्शविला. तर वसंतच्या एकूणच कारभाराची माहिती, कारखान्यावर असलेले कर्ज आणि कर्ज वाढण्याची कारणे अशी माहिती शासनाने बोलाविली आहे. त्यामुळे कारखाना कधी सुरू होईल, हे सांगणे कठीण आहे.