शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

‘मदर स्कूल’ रोखणार गळती

By admin | Updated: February 22, 2017 01:16 IST

माध्यमिक शाळेतील एकही मूल शाळाबाह्य होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश मंगळवारी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना देण्यात आले.

नववीच्या निकालावर नजर : मुख्याध्यापकांना मार्गदर्शन यवतमाळ : माध्यमिक शाळेतील एकही मूल शाळाबाह्य होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश मंगळवारी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना देण्यात आले. त्यासाठी ‘मदर स्कूल’ या नव्या संकल्पनेद्वारे नववीनंतरची विद्यार्थ्यांची गळती रोखण्याचा निर्णय घेण्यात आला. ६ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य मुले शाळेत दाखल करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग धडपडत आहे. मात्र, १४ वर्षावरील विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागही आता कामाला लागला असून त्यासंदर्भात मंगळवारी जिल्हाभरातील मुख्याध्यापकांची बैठक येथील नंदूरकर विद्यालयात घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी उद्घाटन केले. दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्याबाबत त्यांनी मुख्याध्यापकांना निर्देश दिले. माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी उपस्थित होते. यापुढे प्रत्येक शाळेचा इयत्ता नववीचा निकाल शंभर टक्के लागलाच पाहिजे, असा शासनाचा आग्रह असून त्यासाठी जलद प्रगत शैक्षणिक अभियान राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. नववीनंतर कोणत्याही विद्यार्थ्याने शाळा सोडू नये, यासाठी ‘मदर स्कूल’वर जबाबदारी देण्यात आली. ज्या शाळेच्या आजूबाजूला मोठी खेडी आहेत, अशा शाळेला ‘मदर स्कूल’चा दर्जा देण्यात येणार आहे. परिसरातील खेड्यांमध्ये शाळाबाह्य राहणाऱ्या मुलांचा शोध या मदर स्कूलने घ्यायचा आहे. तसेच त्याबाबतचा प्रक्रिया अहवाल शाळेच्या दर्शनी भागात लावायचा आहे. (स्थानिक प्रतिनिधी)