शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
3
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
4
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
5
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
6
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
7
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
8
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
9
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
10
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
11
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
12
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
13
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
14
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
15
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
16
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
17
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
18
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
19
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
20
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

पोहणा ते भुरकी रस्त्याची दयनीय अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:50 IST

गेल्या २० वर्षांपासून या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी गावकरी करत आहे. मात्र तरीही शासन गावकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत ...

गेल्या २० वर्षांपासून या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी गावकरी करत आहे. मात्र तरीही शासन गावकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे या मार्गावरील अनेक शेतकऱ्यांनी शेती न करणे हा पर्याय निवडला आहे, तर काही शेतकऱ्यांनी या रस्त्याचा त्रासापोटी नगदी पिके न घेता सागवान झाडांची लागवड केली आहे. या रस्त्यावरील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात बोअरवेल आहे. परंतु रस्त्याअभावी त्यांना कोणतीही पिके घेता येत नाही. या रस्त्याबाबत नागरिकांनी अनेकदा लोकप्रतिनिधींकडे ही साकडे घातले. मात्र लोकप्रतिनिधी ही पोकळ आश्वासन देऊन मोकळे होतात. या चिखलमय रस्त्याने येणाऱ्या-जणाऱ्या शेतकरी, विद्यार्थ्यांना पावसाळ्यात तर अक्षरशः चिखल तुडवत जावे लागते. त्यामुळे आता तरी शासनाने याकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरूस्ती करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी विठ्ठल गोबाडे, गोपाळ डोंगे, नंदकिशोर गोहोकर, प्रभाकर राजूरकर, संजय चहानकार, दिलीप चामाटे यांनी दिला आहे.