शहरं
Join us  
Trending Stories
1
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
2
मनात आले तर डोनाल्ड ट्रम्प मस्कना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात? बड्या हस्तीने वर्मावर बोट ठेवले...
3
“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका
4
IND vs ENG: आता रंगणार कसोटी मालिकेचा थरार! शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडला रवाना
5
"अमावस्येला नारळ चुकला अन्...", ऋतुजा बागवेने सांगितला भयावह अनुभव
6
विजय मल्ल्याच्या लेकासोबत होतं दीपिकाचं अफेअर; अभिनेत्रीला ताज हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्...
7
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
8
Corona Virus : सावधान! कोरोना वाढवतोय टेन्शन; १५ दिवसांत २० पटीने वाढली एक्टिव्ह रुग्णांची संख्या
9
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
10
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!
11
जमिनीचे आरक्षण रद्द करून मुलाच्या मद्यउद्योगाला जागा; इम्तियाज जलीलांचा शिरसाटांवर आरोप
12
Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा
13
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
14
ओरेश्निक मिसाइल म्हणजे ब्रह्मोसची कॉपी...? ज्याच्या सह्यायने रशियानं केला युक्रेनवर पलटवार, एकाच वेळी 6 ठिकाणी करू शकते हल्ला
15
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Raja Raghuvanshi : "माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी
17
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
18
सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
19
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
20
चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?

मंत्रालयीन ३० कक्षाधिकारी ग्रामसभेत

By admin | Updated: May 25, 2015 02:27 IST

पंचायत राज व्यवस्थेला अधिकाधिक बळकट करण्यासाठी थेट ध्येय धोरणांची आखणीही गावपातळीवरून केली जाणार आहे.

यवतमाळ : पंचायत राज व्यवस्थेला अधिकाधिक बळकट करण्यासाठी थेट ध्येय धोरणांची आखणीही गावपातळीवरून केली जाणार आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी मंत्रालयातील ३० कक्षाधिकाऱ्यांनी रविवारी दोन ग्रामसभांना उपस्थिती लावली. अमरावती येथील प्रबोधिनीमध्ये मंत्रालयीन कक्षाधिकाऱ्यांना ग्रामविकास योजनांच्या अनुषंगाने प्रशिक्षण दिले जात आहे. यात सुक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यावर फोकस आहे. यातील एक भाग म्हणून मंत्रालयीन ३० कक्षाधिकाऱ्यांनी आर्णी तालुक्यातील डोळंबा तर दिग्रस तालुक्यातील महागाव येथे असलेल्या ग्रामसभेत सहभाग घेतला. सुक्ष्म नियोजन आराखडा गावपातळीवर तयार केला जात आहे. त्यावरूनच शासनाच्या विविध ग्रामविकासच्या योजनांची रुपरेशा ठरणार आहे. यापूर्वीसुद्धा मंत्रालयीन कक्षाधिकाऱ्यांनी विविध ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत सहभाग घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालंदर पठारे त्यांच्यासोबत होते. (कार्यालय प्रतिनिधी)