शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
2
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
3
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
4
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
5
Stock Market Today: शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर शेअर बाजार सुस्साट.., बाजारमूल्य १० लाख कोटी रुपयांहून अधिक वाढलं
6
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
7
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
8
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
9
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
10
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
11
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
12
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
13
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
14
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
15
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
16
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
17
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
18
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
19
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
20
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा

ग्रामसभेला मंत्रालयीन कक्ष अधिकाऱ्यांची हजेरी

By admin | Updated: May 1, 2015 01:55 IST

मुंबईच्या मंत्रालयात बसून कारभार हाकणाऱ्या कक्ष अधिकाऱ्यांना आता ग्रामसभेला हजेरी लावावी लागणार असून ...

यवतमाळ : मुंबईच्या मंत्रालयात बसून कारभार हाकणाऱ्या कक्ष अधिकाऱ्यांना आता ग्रामसभेला हजेरी लावावी लागणार असून यवतमाळ जिल्ह्यात महाराष्ट्र दिनी आयोजित ग्रामसभेला ३७ कक्ष अधिकारी विविध ठिाकणी उपस्थित राहणार आहे. ग्रामीण भागाचा कारभार ग्रामसभेच्या माध्यमातून कसा चालतो याचा ते अभ्यास करणार आहे. गावपातळीवरच्या योजनांचे प्रारुप मंत्रालयात तयार केले जाते. ज्या कक्ष अधिकाऱ्यांकडून योजना आखण्यात येतात. त्यांना प्रत्यक्ष ग्रामीण भाग आणि ग्रामपंचायतीचे प्रशासन कसे आहे याची कोणतीच जाणीव नसते. परिणामी ग्रामविकासाच्या अनेक योजना फसतात. या योजना लोकाभिमूख बनविण्यासाठी कक्ष अधिकाऱ्यांना ग्रामीण भागाचा अभ्यास करणे सक्तीचे केले आहे. याच अंतर्गत यापूर्वीसुद्धा ३२ कक्ष अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतींना भेटी दिल्या होत्या. आता महाराष्ट्र दिनी ३७ कक्ष अधिकारी ग्रामसभेच्या कामकाजात सहभागी होऊन प्रत्यक्षात येणाऱ्या अडीअडचणींचा अभ्यास करणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)