शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

शेतकऱ्यांना मिळाला पीक विम्याचा अत्यल्प मोबदला

By admin | Updated: September 17, 2014 00:04 IST

तालुक्यातील घारफळ येथील मध्यवर्ती बँकेच्या शाखेत २०१३-१४ मध्ये सोयाबीन पिकाचा विम्याचा शेतकऱ्यांनी भरणा केला. पीक विमासुद्धा मंजूर झाला आहे. परंतु विमा कंपनीतर्फे मंडळाप्रमाणे

बाभूळगाव : तालुक्यातील घारफळ येथील मध्यवर्ती बँकेच्या शाखेत २०१३-१४ मध्ये सोयाबीन पिकाचा विम्याचा शेतकऱ्यांनी भरणा केला. पीक विमासुद्धा मंजूर झाला आहे. परंतु विमा कंपनीतर्फे मंडळाप्रमाणे कमीजास्त प्रमाणात पैशाची मंजूरात मिळाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे एका निवेदनातून केली आहे. सारफळी हे गाव बाभूळगाव मंडळात येत असल्यामुळे सारफळवासियांना हेक्टरी चार हजार रुपये मंजूर झाले आहे. परंतु मध्यवर्ती बँकेच्या घारफळ शाखेने सारफळी विमाधारक यांच्या नावाने प्रति हेक्टरी १५०० रुपये घारफळ मंडळास मंजूर केले आहे. परंतु सारफळी गाव बाभूळगाव मंडळात येत असल्याने प्रती हेक्टरी चार हजार रुपये जमा करावयास पाहिजे होते. पीक विमा धारकांचे जिल्हा बँकेने नुकसान केल्याचा आरोपसुद्धा करण्यात आला आहे. यावर्षी विविध नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी आधीच त्रस्त आहेत. खरिपाचा हंगामसुद्धा फारसा साथ देईल याची खात्री नाही. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना आधीच दुबार व तिबार पेरण्यांना सामोरे जावे लागले आहे. याप्रकरणी महसूल विभागाने चौकशी करून पीक विमा धारकांच्या खात्यावर उर्वरित रक्कम जमा करण्याचा आदेश द्यावा अशी मागणी ज्ञानेश्वर उनपाणी, विलास खेवले, राजेंद्र खेवले, विलास वानखडे, मंदा गावंडे, जितेंद्र वेळुकार, दिवाकर गावंडे, चंद्रकला गोडे, जीवन ठाकरे, अरूण खेवले, कुसुम खवले, निर्मला दरणे, वसंतराव दरणे, सतीश सराड आदी शेतकऱ्यांनी केले आहे . (प्रतिनिधी)