शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

एमआयडीसीतील भूखंड जप्तीच्या मार्गावर

By admin | Updated: April 6, 2017 00:30 IST

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उद्योग संजिवनी योजना २०१५ अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील भूखंडधारकांना

अविकसित भूखंड निशाण्यावर : ३० एप्रिलर्यंत संजीवनी योजनेला दिली मुदतवाढ यवतमाळ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उद्योग संजिवनी योजना २०१५ अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील भूखंडधारकांना ३० एप्रिल २०१७ पर्यंत संजिवनी दिली आहे. या दरम्यान या योजनेचा लाभ न घेतल्यास जिल्ह्यातील एमआयडीसी क्षेत्रातील भूखंडांवर जप्तीची कारवाई निश्चित आहे. सध्या एमआयडीसीच्या ५० ते ५५ भूखंडांवर जप्तीच्या कारवाईची टांगती तलवार आहे. दरम्यान एमआयडीसी क्षेत्रातील ज्या भूखंडधारकांनी बांधकाम पूर्ण करून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला प्राप्त करून घेतला नाही तथा ३० एप्रिल पर्यंत दाखला प्राप्त करून घेणार नाहीत, तसेच उत्पादनात गेल्याचे पुरावे सादर करणार नाहीत, असे भूखंड आहे त्या स्थितीत महामंडळाकडे वर्ग होतील. आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यात ८३ भूखंडधारकांना संजिवनी योजनेचा लाभ देण्यात आला आहे. मात्र अद्याप ५० ते ५५ भूखंडधारकांनी अटी व शर्ती पूर्ण केलेल्या नाहीत. संजिवनी योजनेनुसार उद्योग सुरू करण्यासाठी भूखंडधारकांना ही शेवटची संधी असून ३० एप्रिल २०१७ पर्यंत बांधकाम पूर्ण करून ते केल्याचा दाखल प्राप्त करून घ्यावा व उत्पादनात जावे किंवा १ मे रोजी भूखंड मोकळा करावा, असे एमआयडीसीकडून सबंधित भूखंडधारकांना ठणकविण्यात आले आहे. यामुळे भूखंडधारक धास्तावले आहे. (प्रतिनिधी)