शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

साखरेच्या भावातील घसरण चिंतेची बाब

By admin | Updated: June 26, 2015 02:25 IST

दिवसेंदिवस साखरेचे भाव घसरत असून याचा परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर होणार आहे.

उमरखेड : दिवसेंदिवस साखरेचे भाव घसरत असून याचा परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर होणार आहे. दोन हजार रुपये क्ंिवटल एवढा निच्चांकी भाव आला असून या भावातही व्यापाऱ्यांची मागणी नाही, ही चिंतेची बाब असल्याचे वसंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी सांगितले. अलिकडे केंद्र सरकारने साडेसहा हजार कोटींचे कर्जाऊ स्वरूपात पॅकेज जाहीर केले आहे. तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने नऊ हजार कोटी रुपयांचे पॅकेज कर्जाऊ दिले होते. या रकमांची परतफेड साखर कारखाने कशा पद्धतीने करू शकतील, हा साखर कारखानदारी पुढील मोठा प्रश्न आहे. केंद्र आणि राज्य सरकार कर्ज स्वरूपात मदत करीत आहे. ती रक्कम कारखान्यांना अनुदान स्वरूपात देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. देशातल्या ज्या कारखान्याकडे को-जनरेशन, डिस्ट्रलरी, इथेलॉन प्रकल्प नसतील त्या कारखान्यांंना प्रकल्प उभारण्यासाठी शासनाने सर्वातोपरी प्रयत्न करावे, अशी मागणी त्यांनी केली.वसंत सहकारी साखर कारखान्याचेसुद्धा १५ मार्च ते २४ मार्चपर्यंतच्या शेवटच्या पंधरवाड्यातील ११ दिवसांचे १२ हजार टन ऊसाचे पेमेंट थकले आहे. शेतकऱ्यांचे पैसे देण्यास उशीर होत आहे. आगामी आठवड्यात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असून जिल्हा बँकेने तशा हालचाली सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. आगामी गाळप हंगामात कारखाने चालू शकत नाही, ही वस्तू स्थिती असून याची जाणीव ठेऊन शासनाने आता कारखान्यांना मदत करावी, असे आवाहन प्रकाश देवसरकर यांनी केले. (शहर प्रतिनिधी)