शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

साखरेच्या भावातील घसरण चिंतेची बाब

By admin | Updated: June 26, 2015 02:25 IST

दिवसेंदिवस साखरेचे भाव घसरत असून याचा परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर होणार आहे.

उमरखेड : दिवसेंदिवस साखरेचे भाव घसरत असून याचा परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर होणार आहे. दोन हजार रुपये क्ंिवटल एवढा निच्चांकी भाव आला असून या भावातही व्यापाऱ्यांची मागणी नाही, ही चिंतेची बाब असल्याचे वसंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी सांगितले. अलिकडे केंद्र सरकारने साडेसहा हजार कोटींचे कर्जाऊ स्वरूपात पॅकेज जाहीर केले आहे. तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने नऊ हजार कोटी रुपयांचे पॅकेज कर्जाऊ दिले होते. या रकमांची परतफेड साखर कारखाने कशा पद्धतीने करू शकतील, हा साखर कारखानदारी पुढील मोठा प्रश्न आहे. केंद्र आणि राज्य सरकार कर्ज स्वरूपात मदत करीत आहे. ती रक्कम कारखान्यांना अनुदान स्वरूपात देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. देशातल्या ज्या कारखान्याकडे को-जनरेशन, डिस्ट्रलरी, इथेलॉन प्रकल्प नसतील त्या कारखान्यांंना प्रकल्प उभारण्यासाठी शासनाने सर्वातोपरी प्रयत्न करावे, अशी मागणी त्यांनी केली.वसंत सहकारी साखर कारखान्याचेसुद्धा १५ मार्च ते २४ मार्चपर्यंतच्या शेवटच्या पंधरवाड्यातील ११ दिवसांचे १२ हजार टन ऊसाचे पेमेंट थकले आहे. शेतकऱ्यांचे पैसे देण्यास उशीर होत आहे. आगामी आठवड्यात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असून जिल्हा बँकेने तशा हालचाली सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. आगामी गाळप हंगामात कारखाने चालू शकत नाही, ही वस्तू स्थिती असून याची जाणीव ठेऊन शासनाने आता कारखान्यांना मदत करावी, असे आवाहन प्रकाश देवसरकर यांनी केले. (शहर प्रतिनिधी)