शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

साखरेच्या भावातील घसरण चिंतेची बाब

By admin | Updated: June 26, 2015 02:25 IST

दिवसेंदिवस साखरेचे भाव घसरत असून याचा परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर होणार आहे.

उमरखेड : दिवसेंदिवस साखरेचे भाव घसरत असून याचा परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर होणार आहे. दोन हजार रुपये क्ंिवटल एवढा निच्चांकी भाव आला असून या भावातही व्यापाऱ्यांची मागणी नाही, ही चिंतेची बाब असल्याचे वसंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी सांगितले. अलिकडे केंद्र सरकारने साडेसहा हजार कोटींचे कर्जाऊ स्वरूपात पॅकेज जाहीर केले आहे. तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने नऊ हजार कोटी रुपयांचे पॅकेज कर्जाऊ दिले होते. या रकमांची परतफेड साखर कारखाने कशा पद्धतीने करू शकतील, हा साखर कारखानदारी पुढील मोठा प्रश्न आहे. केंद्र आणि राज्य सरकार कर्ज स्वरूपात मदत करीत आहे. ती रक्कम कारखान्यांना अनुदान स्वरूपात देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. देशातल्या ज्या कारखान्याकडे को-जनरेशन, डिस्ट्रलरी, इथेलॉन प्रकल्प नसतील त्या कारखान्यांंना प्रकल्प उभारण्यासाठी शासनाने सर्वातोपरी प्रयत्न करावे, अशी मागणी त्यांनी केली.वसंत सहकारी साखर कारखान्याचेसुद्धा १५ मार्च ते २४ मार्चपर्यंतच्या शेवटच्या पंधरवाड्यातील ११ दिवसांचे १२ हजार टन ऊसाचे पेमेंट थकले आहे. शेतकऱ्यांचे पैसे देण्यास उशीर होत आहे. आगामी आठवड्यात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असून जिल्हा बँकेने तशा हालचाली सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. आगामी गाळप हंगामात कारखाने चालू शकत नाही, ही वस्तू स्थिती असून याची जाणीव ठेऊन शासनाने आता कारखान्यांना मदत करावी, असे आवाहन प्रकाश देवसरकर यांनी केले. (शहर प्रतिनिधी)