शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शारदे, वीणा ठेव दूर आता, शस्त्र घे तू हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 21:33 IST

सारस्वतांना विचार करण्यास भाग पाडणारी ही कविता हुकूमशाहीत सांस्कृतिक चळवळ दडपणाऱ्यांचा निषेध करणारी होती. नयनतारा सहगल यांना येण्यापासून रोखल्याने प्रवीण दवणे यांनी ही घणाघाती कविता रविवारी सकाळी संमेलनात सादर केली.

ठळक मुद्देमान्यवरांचे कविसंमेलन आंदोलकांचा निषेध करत, सारस्वतांवरही शरसंधान

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) :टोपणाने बंद केले लेखणीला,दिन अच्छे आ गये है झाकणालारे खुले आकाश आहेकैद केले अंतरंगाच्या चांदणीलापिंजऱ्याच्या आतच घे भरारीराजहंसी चेहऱ्याची ती गिधाडेगाय ही आपसूकच आली दावणीलालोकशाहीच्या मुळात धुंडतोमी निघालो उत्सवाला शारदेच्यापोहचलो पन लष्कराच्या छावणीलाशारदे ठेव वीणा दूर आता,शस्त्र घे तू हाती, तूच हो दुर्गासारस्वतांना विचार करण्यास भाग पाडणारी ही कविता हुकूमशाहीत सांस्कृतिक चळवळ दडपणाऱ्यांचा निषेध करणारी होती. नयनतारा सहगल यांना येण्यापासून रोखल्याने प्रवीण दवणे यांनी ही घणाघाती कविता रविवारी सकाळी संमेलनात सादर केली. आंदोलकांना आणि निमंत्रण रद्द करणाऱ्यांचा कवितेमधून खरपूस समाचार घेतला.अजीम नवाज राही यांनी ‘शब्दांची दौलत’ ही कविता सादर केली.शब्दाची दौलत जपतांनाव्यवहार कधी निसटलाहे कळलेच नाही.आता गावाच्या नकाशातघरच नाही.बबन सराडकर यांनी‘चोचीला चारा कुठला, हे कोणी विचारत नाहीगगनाला वैभव भिडले लखलाभ तुमचे तुम्हालाकरपले पीक यंदा ही नुसत्या दिशा उरल्याहंगाम कशाचा करता हे कुनी विचारत नाही ’या कवितेमधून शेतकऱ्यांची व्यथा मांडली. तुकाराम धांडे यांनी ‘राण’ नावाच्या कवितेमध्ये दऱ्या खोऱ्यातील मानवी जीवन व्यक्त केले. अशोक नायगावकर यांनी शासनाच्या दुर्लक्षित धोरणाने झालेली उलथापालथ मांडली. मुबारक शेख यांनी ‘जगाचा पोशिंदा पोट मारून जगतो , ढेरपोट्यांना अजीर्ण व्हावे’ ही कविता सादर केली.अरूण म्हात्रे यांनीजसे स्वप्न पडलेतसा चालतो मी,जेथे प्रेम म्हणतेतिथे थांबतो मीया कवितेवर टाळ्या घेतल्या. या कविसंमेलनाचे बहारदार संचालनही अरूण म्हात्रे यांनीच केले.

टॅग्स :Marathwada Sahity Sammelanमराठवाडा साहित्य संमेलन