शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

दिग्रसमधील संगणक परिचालक मानधनाविना

By admin | Updated: March 8, 2017 00:27 IST

सहा महिन्यांहून अधिक कालावधीपासून संगणक परिचालकांना मानधन मिळाले नाही,

दिग्रस : सहा महिन्यांहून अधिक कालावधीपासून संगणक परिचालकांना मानधन मिळाले नाही, त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. शासनाच्या जाचक अटींमुळे हजारो संगणक चालकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे, दिग्रस तालुक्यात संगणक चालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मागील संग्राम प्रकल्पाची मुदत डिसेंबर २०१५ मध्ये संपलेली असताना मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांनी दिलेल्या आश्वासनामुळे राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील संगणक परीचालकांनी विना मानधन काम सुरु ठेवले होते, त्यातच शासनाच्या ११ आॅगस्ट २०१६ च्या शासन निर्णयानुसार संग्राम प्रकल्पाऐवजी सरकार सेवा केंद्र या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. परंतु शासन निर्णयातील १५ लाख रुपये उत्पन्न, निधीच्या जाचक अटीमुळे सरकार सेवा केंद्राची संख्या कमी झाली व परिणामी राज्यातील सुमारे ५५०० संगणक परीचालकांना घरी बसावे लागले. पूर्वीच्या संगणक परीचालकांना नियुक्ती दयावी या मागण्यांसाठी संगणक परिचालक संघटनेने दिग्रस पंचायत समिती येथे निवेदन सादर केले. (प्रतिनिधी)