शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

दिग्रसमधील संगणक परिचालक मानधनाविना

By admin | Updated: March 8, 2017 00:27 IST

सहा महिन्यांहून अधिक कालावधीपासून संगणक परिचालकांना मानधन मिळाले नाही,

दिग्रस : सहा महिन्यांहून अधिक कालावधीपासून संगणक परिचालकांना मानधन मिळाले नाही, त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. शासनाच्या जाचक अटींमुळे हजारो संगणक चालकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे, दिग्रस तालुक्यात संगणक चालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मागील संग्राम प्रकल्पाची मुदत डिसेंबर २०१५ मध्ये संपलेली असताना मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांनी दिलेल्या आश्वासनामुळे राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील संगणक परीचालकांनी विना मानधन काम सुरु ठेवले होते, त्यातच शासनाच्या ११ आॅगस्ट २०१६ च्या शासन निर्णयानुसार संग्राम प्रकल्पाऐवजी सरकार सेवा केंद्र या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. परंतु शासन निर्णयातील १५ लाख रुपये उत्पन्न, निधीच्या जाचक अटीमुळे सरकार सेवा केंद्राची संख्या कमी झाली व परिणामी राज्यातील सुमारे ५५०० संगणक परीचालकांना घरी बसावे लागले. पूर्वीच्या संगणक परीचालकांना नियुक्ती दयावी या मागण्यांसाठी संगणक परिचालक संघटनेने दिग्रस पंचायत समिती येथे निवेदन सादर केले. (प्रतिनिधी)