शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

आजंती येथे मलकोजी यात्रा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 21:57 IST

संपूर्ण महाराष्ट्रात भक्त मंडळी असलेल्या आजंती खाकी येथील मलकोजी महाराजांच्या यात्रेला पाचशे वर्षांपूर्वीचा इतिहास लाभला आहे. यावर्षीच्या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.

ठळक मुद्दे५०० वर्षांपूर्वीची परंपरा : सर्वधर्म समभावाचे प्रतीक

ऑनलाईन लोकमतनेर : संपूर्ण महाराष्ट्रात भक्त मंडळी असलेल्या आजंती खाकी येथील मलकोजी महाराजांच्या यात्रेला पाचशे वर्षांपूर्वीचा इतिहास लाभला आहे. यावर्षीच्या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. दोन दिवसांचा हा उत्सव ग्रामस्थ आंनदाने साजरा करतात.मलकोजी महाराज सन १४९९ ला चांदूररेल्वे तालुक्याच्या वाकपूर (दादापूर) येथून आजंतीला आले. त्यांनी राऊळ (मंदिर) बांधण्यासाठी ग्रामस्थांना जागा मागितली. सुरुवातीला ग्रामस्थांनी नकार दिला. नंतर जागा मिळाल्यानंतर मलकोजी महाराजांनी कारंजा लाड येथून कारागिरांना बोलावून मंदिर बांधकामाला सुरुवात केली. ई.स. १४९९ ते १५७० या काळात मोगल बादशाहाची सत्ता होती. मलिन नावाचा राजा मंदिरे उद्ध्वस्त करत होता. राज्याने मंदिर पाडू नये म्हणून मंदिराचा समोरील भाग मशिदीसारखा बांधण्यात आला. मूळ मलकोजी शामजी ढळे यांची १५७१ साली समाधी बांधण्यात आली. त्यांना आशा व मनिशायी या दोन पत्नी होत्या. त्यांना संभाजी, निंबाजी, चिंताजी ही तीन मुले होती. चितांजीच्या पाचव्या पिढीतील नागोजी ढळे यांच्या मंदिरात समाध्या आहेत. हे मंदिर एकात्मतेचे प्रतीक आहे.दर गुरुवारी याठिकाणी भक्तांची मांदियाळी असते. महाराज घोंगटीतून हात घालून गरिबांना राणी छाप नानी वाटायचे. मंदिराचा खर्च याच नाण्यातून करण्यात आला, असे सांगितले जाते. २५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील तमाम भक्त महाप्रसादाचा लाभ घेतील. उत्सवासाठी भक्त मंडळी पुढाकार घेत आहे.