शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

आर्द्रतेच्या नावाखाली कापूस उत्पादकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 23:20 IST

शेतकºयांना कापसात जादा आर्द्रता असल्याची बतावणी करून व्यापारी कमी दरात कापूस खरेदी करीत आहे. यात शेतकरी लूटले जात असून यंत्रणा मात्र सुस्तच आहे.

ठळक मुद्देकेवळ ३८०० रूपये दर : प्रशासनासह राजकीय नेत्यांचेही दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : शेतकºयांना कापसात जादा आर्द्रता असल्याची बतावणी करून व्यापारी कमी दरात कापूस खरेदी करीत आहे. यात शेतकरी लूटले जात असून यंत्रणा मात्र सुस्तच आहे.तालुक््यात कापूस खरेदीची मोठी व्यापारपेठ म्हणून फुलसावंगी कडे बघितले जाते. काळी दौ., हिवरा, आणि गुंज येथील खासगी कापूस खरेदीला ११ आॅक्टोबरपासून सुरूवात झाली. या सर्व ठिकाणी व्यापाºयांनी शेतकºयांना लुटण्याचा बेत आखलेला दिसत आहे. गुंज येथे मुहूर्ताला ४१00 रूपयांचा दर देण्यात आला. मात्र जेमतेम पाच, दहा क्विंटलची खरेदी होताच व्यापाºयांनी दर पाडले.सोमवारी तालुक्यात बहुतांश बाजारात कापसाच्या गाड्या उभ्या होत्या. गुंज येथे पुसद तालुक्यातील बोरी येथून आलेला शेतकरी कापूस विकताना अक्षरश: ढसाढसा रडला. कापसावर प्रचंड खर्च केला. परंतु भाव मात्र ३८०० रुपये मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच प्रति क्विंटल ११ किलोची ‘कट्टी’ घेतली जात असल्याचेही सांगितले. याशिवाय हमाली आणि तोलाईचा खर्चही शेतकºयाला करावा लागतो. हा खर्च शेतकºयांच्या चुकाºयातून परस्परच कापला जातो.शेतकºयांना भाव ३८०० रूपये सांगितला जात असला, तरी सर्व कपात वगळून प्रत्यक्षात त्यांच्या हाती प्रती क्विंटल ३२०० रूपयेच पडतात. मात्र शेतकºयांची लूट सुरू असताना तालुक्यात शासकीय दराने कापूस खरेदी करण्याची मागणी कोणत्याही राजकीय नेत्यांनी केली नाही, हे विशेष.फुलसावंगीचे कापूस मार्केट १०० कोटींचेतालुक्यातील फुलसावंगी येथे दरवर्षी जवळपास १00 कोटींची कापूस खरेदी केली जाते. या खरेदीच्या तुलनेत कृषी उत्पन्न बाजार समितीला नाममात्र सेस भरला जातो. ही कोट्यवधींची उलाढाला कुणाच्याच लक्षात येत नाही. कापसाचा सेस म्हणून पावतीच फाडली जात नाही. अन्य पिकांची नोंद घेऊन सेसची पावती दिली जाते. या पहिल्या पायरीपासूनच शेतकºयांची लूट सुरू होते. यात संबंधित यंत्रणा आणि व्यापाºयांचे संगनमत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. तरीही कुणीच कारवाई करीत नसल्याने शेतकºयांची लूट सुरूच आहे.