शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

लाॅकडाऊन हाच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 05:00 IST

राज्यात कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लादण्यात आले. आता संपूर्ण लाॅकडाऊनच्या हालचाली सुरू आहेत. मात्र लाॅकडाऊनच्या निर्णयाबाबत समाजात दोन मतप्रवाह दिसत आहेत. कोरोना रोखण्यासाठी लाॅकडाऊन आवश्यकच आहे, असे म्हणणारा एक वर्ग आहे. तर लाॅकडाऊन झाल्यास कोरोनापेक्षा उपासमारीने अधिक लोक मरतील, असे मानणारेही अनेक जण आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खासदार आणि आमदारांचे मत काय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला.

ठळक मुद्देखासदार-आमदारांचा सूर : परिस्थिती आवाक्याबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लाॅकडाऊन म्हणजे सर्वांनाच आर्थिक फटका. हे जरी खरे असले तरी कोरोना रोखण्यासाठी आता संपूर्ण लाॅकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही, असे एकमुखी मत जिल्ह्यातील सर्वच खासदार-आमदारांनी व्यक्त केले. मात्र कोरोना वाढीसाठी राज्य शासनाचे दुर्लक्ष कारणीभूत ठरले, असे शरसंधान साधण्यात भाजप आमदारांनी कसर सोडली नाही. तर रेमडेसिविर, कोरोना लसीच्या पुरवठ्यात केंद्र सरकारकडून दुजाभाव होत असल्याची टीका राज्यातील सत्ताधारी आमदारांनी केली.राज्यात कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लादण्यात आले. आता संपूर्ण लाॅकडाऊनच्या हालचाली सुरू आहेत. मात्र लाॅकडाऊनच्या निर्णयाबाबत समाजात दोन मतप्रवाह दिसत आहेत. कोरोना रोखण्यासाठी लाॅकडाऊन आवश्यकच आहे, असे म्हणणारा एक वर्ग आहे. तर लाॅकडाऊन झाल्यास कोरोनापेक्षा उपासमारीने अधिक लोक मरतील, असे मानणारेही अनेक जण आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खासदार आणि आमदारांचे मत काय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला. या चर्चेत सर्वांनीच लाॅकडाऊन हाच एकमेव उपाय असल्याचे स्पष्ट केले. यावेळचा लाॅकडाऊन पूर्वीसारखा दीर्घ काळाचा नसून आठ दहा दिवसांपुरता असेल. त्यामुळे लाॅकडाऊनचे दुष्परिणाम फार होणार नाही, असा मुद्दा काही आमदारांनी मांडला. तर लाॅकडाऊन करताना सरकारने गरिबांना आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणीही काही आमदारांनी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या