शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

कळंब : सहा सरपंचांना जनतेने नाकारले

By admin | Updated: May 1, 2015 02:03 IST

नुकत्याच लागलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक विद्यमान सरपंचाना जनतेने नाकारले.

कळंब : नुकत्याच लागलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक विद्यमान सरपंचाना जनतेने नाकारले. तर सदस्यांना डच्चू मिळाला. नवनिर्वाचित झालेल्या बहुतांश नवख्या सदस्यांनी प्रस्थापितांना धुळ चारली. त्यामुळे येणाऱ्या काळात ‘नवा गडी नवा राज’ यापद्धतीने गावच्या कामकाजाला सुरवात होणार आहे.तालुक्यातील सहा विद्यमान सरपंचानी निवडणूक लढविली होती. परंतु सर्वांना पराजयाचा सामना करावा लागला. यामध्ये मावळणी येथील साधना भगत, परसोडी(बु.) येथील पुष्पा ढोले, प्रमोद देशमुख (नरसापूर), सुनंदा रायमल (निलज), रेखा भिसे (मानकापूर), कृष्णा अहीर े(मेंढला) यांचा समावेश आहे. एकूण निर्वाचित झालेल्या २२४ सदस्यांपैकी ४२ सदस्यांची बिनविरोध निवड झाली. यात मिना कोरडे(आष्टी), सुप्रिया थुल (कोठा), अरुणा उईके (हिवरादरणे), मिलींद भगत, सारीका उईके, वनिता धोटे, सुवर्णा मांढरे (हुस्रापूर), महेश्वरी पाटील, राजेश शंभरकर, देवका उईके( सातेफळ), गिता कोल्हे, हेमंत कुमरे, ममता चौधरी(आलोडा), पुंडलीक मेश्राम, अर्चना वाघाडे, शांता सक्रापूरे, रंजना नागोसे (रासा), मोनिका काटकर (म्हसोला), सुधा कासार, सिता शिले (दत्तापूर), वैशाली पवार, सुष्मा इस्कापे(निलज), सुनिल कापरे, वनिता कासार, वंदना येंडे(राजुर), प्रमिला कोडापे, नंदकिशोर वाघमारे, पुष्पा मोहनापूरे, विशाल वाघ, कविता कन्नाके, रोशनी गायधने(पाथ्रड), जया उईके, वैशाली कडू, माला भाले(उमरी), वेणू मेश्राम, अनिता खोकले(नरसापूर), संगिता कदम(दोनोडा), अशोक इंगोले, दिपाली उईके, रंजना शेंडे(गंगापूर) यांचा समावेश आहे. परसोडी(बु.) येथील निता मडावी व मेंढला येथील नीलेश नागोसे यांची ईश्वरचिट्टीने निवडीची घोषणा करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)