शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

न्यायालयीन गुन्हे निकालाचे प्रमाण केवळ सहा टक्के

By admin | Updated: June 24, 2016 02:46 IST

नागरिकांचे सहकार्य मिळत नसल्याने न्यायालयीन गुन्हे निकालाचे प्रमाण केवळ सहा ते सात टक्के आहे.

संजीवकुमार सिंघल : नागरिकांचे सहकार्य मिळत नसल्याचा ठपकापुसद : नागरिकांचे सहकार्य मिळत नसल्याने न्यायालयीन गुन्हे निकालाचे प्रमाण केवळ सहा ते सात टक्के आहे. पोलीस आणि जनता यांच्यात मैत्री भावना निर्माण करण्याची गरज असून शांततेतच सर्वांचे हित असल्याचे प्रतिपादन अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल यांनी येथे केले.पुसद शहर पोलीस ठाण्याच्या आवारात गुरुवारी आयोजित शांतता समितीच्या सभेत ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अश्विनी पाटील, शहरचे ठाणेदार गजानन शेळके, वसंतनगरचे ठाणेदार सदानंद मानकर उपस्थित होते. शहराची शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी जनतेच्या सहकार्याशिवाय पोलीस प्रशासन सक्षमपणे भूमिका वठवू शकत नाही. तसेच पोलिसांनीसुद्धा नागरिकांच्या समस्येचा, भावनेचा विचार करावा, असे आवाहन संजीवकुमार सिंघल यांनी केले.यावेळी सिंघल यांनी नागरिकांच्या विविध समस्या ऐकून घेतल्या. शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी एक वाहतूक नियंत्रण समिती स्थापन करून त्यामध्ये पोलीस, नगरपरिषद पदाधिकारी व इतर नागरिकांचा समावेश असावा, अशी सूचना त्यांनी केली. पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांनी शहरातील मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे आणि सिग्नल आदीबाबत तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नगरपरिषद उपाध्यक्ष डॉ.मोहमद नदीम, जयवंतराव पाटील, शरद पाटील, ताहेरखान पठाण, सुधीर देशमुख, बिपीन चिद्दरवार, रेश्मा लोखंडे, बंडोपंत राऊत, इस्तियाकभाई, श्रीरंग सरनाईक, उत्तम डुकरे, शेख कय्यूम, अभिजित चिद्दरवार, विनायक गुजर, मुख्याध्यापक संजय रोडे, बिपीन चिद्दरवार, सुधीर देशमुख, भवरसिंह सिसोदिया, लक्ष्मण वाघमोडे, अ‍ॅड.सलिम मेमन, संघमनाथ सोमावार, शरद पाटील, उमरखेडे ठाणेदार अनिल पाटील, दिग्रसचे शिवाजी बचाटे, वाहतूक शाखेचे भगवान वडतकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण, गजेंद्र क्षीरसागर आदी उपस्थित होते. (लोकमत चमू)