शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

न्यायालयीन गुन्हे निकालाचे प्रमाण केवळ सहा टक्के

By admin | Updated: June 24, 2016 02:46 IST

नागरिकांचे सहकार्य मिळत नसल्याने न्यायालयीन गुन्हे निकालाचे प्रमाण केवळ सहा ते सात टक्के आहे.

संजीवकुमार सिंघल : नागरिकांचे सहकार्य मिळत नसल्याचा ठपकापुसद : नागरिकांचे सहकार्य मिळत नसल्याने न्यायालयीन गुन्हे निकालाचे प्रमाण केवळ सहा ते सात टक्के आहे. पोलीस आणि जनता यांच्यात मैत्री भावना निर्माण करण्याची गरज असून शांततेतच सर्वांचे हित असल्याचे प्रतिपादन अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल यांनी येथे केले.पुसद शहर पोलीस ठाण्याच्या आवारात गुरुवारी आयोजित शांतता समितीच्या सभेत ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अश्विनी पाटील, शहरचे ठाणेदार गजानन शेळके, वसंतनगरचे ठाणेदार सदानंद मानकर उपस्थित होते. शहराची शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी जनतेच्या सहकार्याशिवाय पोलीस प्रशासन सक्षमपणे भूमिका वठवू शकत नाही. तसेच पोलिसांनीसुद्धा नागरिकांच्या समस्येचा, भावनेचा विचार करावा, असे आवाहन संजीवकुमार सिंघल यांनी केले.यावेळी सिंघल यांनी नागरिकांच्या विविध समस्या ऐकून घेतल्या. शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी एक वाहतूक नियंत्रण समिती स्थापन करून त्यामध्ये पोलीस, नगरपरिषद पदाधिकारी व इतर नागरिकांचा समावेश असावा, अशी सूचना त्यांनी केली. पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांनी शहरातील मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे आणि सिग्नल आदीबाबत तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नगरपरिषद उपाध्यक्ष डॉ.मोहमद नदीम, जयवंतराव पाटील, शरद पाटील, ताहेरखान पठाण, सुधीर देशमुख, बिपीन चिद्दरवार, रेश्मा लोखंडे, बंडोपंत राऊत, इस्तियाकभाई, श्रीरंग सरनाईक, उत्तम डुकरे, शेख कय्यूम, अभिजित चिद्दरवार, विनायक गुजर, मुख्याध्यापक संजय रोडे, बिपीन चिद्दरवार, सुधीर देशमुख, भवरसिंह सिसोदिया, लक्ष्मण वाघमोडे, अ‍ॅड.सलिम मेमन, संघमनाथ सोमावार, शरद पाटील, उमरखेडे ठाणेदार अनिल पाटील, दिग्रसचे शिवाजी बचाटे, वाहतूक शाखेचे भगवान वडतकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण, गजेंद्र क्षीरसागर आदी उपस्थित होते. (लोकमत चमू)