शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

शेतकऱ्यांना कर्जास टाळाटाळ करणाऱ्या बँकाची खैर नाही

By admin | Updated: July 18, 2016 00:53 IST

कर्ज मिळाले नाही म्हणून एखाद्या शेतकऱ्यांने आत्महत्या केली आणि तसे निदर्शनास आले तर संबंधित बँकेची खैर नाही.

किशोर तिवारी : महागाव येथे कर्जवाटप मेळावा महागाव : कर्ज मिळाले नाही म्हणून एखाद्या शेतकऱ्यांने आत्महत्या केली आणि तसे निदर्शनास आले तर संबंधित बँकेची खैर नाही. शेतकऱ्यांना बँका कर्ज देत आहेत म्हणजे काही उपकार करीत नाही. शासन तो पैसा बँकेला भरत आहेत. वेळ गेली नाही येत्या ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पूनर्गठन आणि नवीन कर्जाचे वाटप तत्काळ करावे असे निर्देश वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंब मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिले. महागाव येथे शुक्रवारी आयोजित सुलभ कर्ज वाटप मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय बँकांनी कर्ज वाटपाचे जेमतेम उद्दिष्ट पूर्ण केल्याचे दिसत आहे. पूर्नगठन आणि नवीन पीक कर्जदार यांची संख्या तुलनेत बरीच मोठी दिसत आहे. स्टेट बँक शाखा महागाव, सेंट्रल बँक शाखा सवना, फुलसावंगी, युनियन बँक काळी ( दौ.), मुडाणा यांनी आपले उद्दीष्ट अद्याप पूर्ण केले नाही. त्या बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक न करता पीक कर्ज वाटप करावे, असे निर्देश त्यांनी दिले. कार्यक्रमाला आमदार रजेंद्र नजरधने, नगराध्यक्ष सुनील नरवाडे, उपनगराध्यक्ष उदय नरवाडे, डी.बी. नाईक, शिवाजीराव देशमुख सवनेकर, तहसीलदार सी.एन. कुंभलकर, तालुका कृषी अधिकारी आर.डी. रणवीर आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)