शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मारेगावात अतिक्रमणाचा वाद चिघळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:49 IST

शहरात अतिक्रमणाचा वणवा दिवसेंदिवस हनुमानाच्या शेपटीसारखा लांबत आहे. अनेक लेआऊटमधील ओपनस्पेस गुप्त झाले आहेत. त्यावरही अनधिकृत कब्जा होत आहे. ...

शहरात अतिक्रमणाचा वणवा दिवसेंदिवस हनुमानाच्या शेपटीसारखा लांबत आहे. अनेक लेआऊटमधील ओपनस्पेस गुप्त झाले आहेत. त्यावरही अनधिकृत कब्जा होत आहे. रस्ते आकुंचन पावत आहेत. दोन दशकांपूर्वी सार्वजनिक जागेवर उभे केलेले विजेचे खांब आता नागरिकांच्या घरात गेले आहेत. तर शहरातील अनेक रस्त्यांचे अस्तित्वच संपले आहे. या रस्त्यांवर पक्की घरे बांधली गेली आहेत. त्यामुळे रस्त्याचे अस्तित्व संपले आहे. जागेच्या मालकी हक्काचा कोणताही पुरावा नसताना या लोकांना विजेचे मीटरही मिळाले आहेत. नळाची जोडणीही मिळाली आहे. सगळा गोंधळ सुरू आहे. शहरातील अनेक रस्तेच लुप्त होत असताना नगरपंचायत मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे त्रस्त झालेली जनता आता आक्रमक झाली असून या विरोधात नगरपंचायतीसमोर घंटानाद आंदोलन करीत आहे.