शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

ब्राह्मणगावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर अपघातास निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:27 IST

उमरखेड : कोपरगाव-औरंगाबाद ते माहूर या राष्ट्रीय महामार्गावरील ब्राह्मणगावाजवळ पावसाच्या पाण्याने तलावाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत ...

उमरखेड : कोपरगाव-औरंगाबाद ते माहूर या राष्ट्रीय महामार्गावरील ब्राह्मणगावाजवळ पावसाच्या पाण्याने तलावाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे.

सध्या या रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. या महामार्गावरील ब्राह्मणगाव बसस्टँडजवळ जवळपास २० बाय २५ आकाराचा २ ते ३ फूट खोलीचा शेततळ्याच्या आकाराचा छोटा तलाव निर्माण झाला आहे. त्यात पावसाचे पाणी साचल्याने तेथील लहान, मोठ्या व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तेथे रस्त्याच्याकडेला असलेल्या भुसार व इतर व्यावसायिकांनी रस्ता बांधकाम कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली; मात्र त्यांनी दुर्लक्ष केले.

आता या वर्दळीच्या रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनांचा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसाळा सुरु असल्याने आधीच मुरूम टाकलेल्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दुचाकी व ऑटोरिक्षासारखी वाहने घसरून वाहनधारकांना दुखापती होत आहेत. याच रस्त्यावर ऐन वर्दळीच्या ठिकाणी तलावाची निर्मिती झाली आहे. संबंधित वरिष्ठांनी याची गंभीर दखल घेऊन रस्त्यावर त्वरित मुरुम टाकावा, अशी मागणी होत आहे.