शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

बळीराजा चेतना अभियानातील गैरव्यवहाराची चौकशी

By admin | Updated: February 6, 2017 00:09 IST

बळीराजा चेतना अभियानातून ग्रामपंचायतींना शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी दिलेल्या निधीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत असून

यवतमाळ : बळीराजा चेतना अभियानातून ग्रामपंचायतींना शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी दिलेल्या निधीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत असून या प्रकरणी आता जिल्हा प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहे. त्यासाठी संबंधित तलाठ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना सुमारे १९ कोटी रुपयांचा निधी वितरित केला होता. या निधीतून गावातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची तरतूद करण्यात आली होती. शेतकऱ्यांशिवाय गावातील इतरही घटकांना या निधीतून प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली. मात्र मदत देताना दुजाभाव केल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची चौकशी करण्यासाठी महसूल विभागाने संबंधित तलाठ्यांंना नोटीस बजावली आहे. यातून मोठे घबाड हाती घेण्याची शक्यता आहे. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्याशी संपर्क साधला असता निधी वितरणाच्या यादीवर तलाठ्यांची स्वाक्षरी असल्याने नेमके काय घडले याची माहिती त्यांच्याकडून घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)