शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

वऱ्हाडच्या बोली भाषेत आंतरिक गोडवा

By admin | Updated: April 8, 2016 02:17 IST

‘आपल्या विदर्भाची भाषा बोलायला पूर्वी लोकं घाबरत होते. त्यामुळे तिचा गंध बाहेरच्या लोकांना फारसा कळला नव्हता.

भारत गणेशपुरे : ‘चला हवा येऊ द्या’च्या टीमचा ‘लोकमत’शी दिलखुलास संवादअविनाश साबापुरे यवतमाळ ‘आपल्या विदर्भाची भाषा बोलायला पूर्वी लोकं घाबरत होते. त्यामुळे तिचा गंध बाहेरच्या लोकांना फारसा कळला नव्हता. पण आपण कुठंय गेलो का आपली भाषाच बोलतो. वऱ्हाडच्या भाषेत आंतरिक गोडवा आहे. विदर्भ, मराठवाडा, मुंबईच नाही तर मी जेव्हा परदेशात जातो, तं तिथंही आपली भाषा बोलतो. लोकायले आवडते थे...’ भाषेचा धागा धरूनच प्रसिद्ध सिनेअभिनेते भारत गणेशपुरे यांनी गुरूवारी ‘लोकमत’शी दिलखुलास गप्पा मारल्या.समतापर्वात ‘चला हवा येऊ द्या’ हा मनोरंजक कार्यक्रम सादर करण्यासाठी भारत गणेशपुरे, भाऊ कदम, सागर कारंडे, कुशल बद्रिके या हास्य अभिनेत्यांची टीम यवतमाळात गुरुवारी दाखल झाली. ‘लोकमत’शी बोलताना हे कलावंत म्हणाले, विदर्भाची भाषा चांगली असली, तरी तिच्यात नागपूर, चंद्रपूर अशा जिल्ह्यांमध्ये हिंदी मिसळली आहे. अमरावती, यवतमाळात हे प्रमाण कमी असले तरी हिंदीचा प्रभाव जाणवतोच. विदर्भातील कलारसिकतेविषयी ते म्हणाले, पुण्या-मुंबईपेक्षा विदर्भात नाटकं कमी होतात. हे खरे असले तरी त्याला इथली रसिकता कारणीभूत नाही. त्यामागे नाटकांचे अर्थकारण आहे. मुंबईतून कलावंतांची गाडी निघाली आणि इथे एकच शो झाला, तर कसे परवडणार? पण विदर्भातील कलावंतांची दाद देण्याची पद्धत भारी आहे. चंद्रपूर, चिखलदरा, चांदूररेल्वे येथे नुकतेच आम्ही नाटकं केले. तेव्हा हॉल फुल पॅक होता. विदर्भाच्या माणसाचं कसं असते, ३५ माणसं असनं तरी टाळ्या एवढ्या वाजवतात का हॉल हाउसफुल्ल असल्यासारखे वाटते. यवतमाळच्या रसिकांनी आमच्यावर प्रेम केलेच. यापुढेही करीत राहावे. या कलावंतांना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये यवतमाळातील महिला आणि लहानग्यांनी गर्दी केली होती. शोसाठी फिरत असताना हे कलावंत घरच्यांनाही ‘मिस’ करतात. पण त्याविषयी देखील ते विनोदाने बोलले, ‘‘बायकोचं कसं हाय. तिले पतीही पाहिजे अन् पैसाही पाहिजे. पण तसं कसं जमन? पैसा पाहिजे तं पतीले काम कराच लागन!’’ भारत गणेशपुरे यांच्या या वाक्याने अख्खी टिम खदखदून हसली.