शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

‘मिशन चक्रवती’ची केंद्रीय पथकाकडून पाहणी

By admin | Updated: June 4, 2016 02:10 IST

लोकसहभागातून होत असलेल्या ‘मिशन चक्रवती’च्या कामाची पाहणी शुक्रवारी केंद्रीय पथकाने केली. प्रत्यक्ष पाहणी करून झालेल्या

लोकसहभागाचे कौतुक : चापर्डा गावातील प्रश्न जाणले, नागरिकांनी मांडल्या पथकाकडे विविध समस्याकळंब : लोकसहभागातून होत असलेल्या ‘मिशन चक्रवती’च्या कामाची पाहणी शुक्रवारी केंद्रीय पथकाने केली. प्रत्यक्ष पाहणी करून झालेल्या आणि होणाऱ्या कामाची माहिती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या कामाची माहिती देण्यात येईल, असा विश्वासही या पथकाने दिला.दिल्ली येथील नीती आयोगाचे सदस्य तथा पथक प्रमुख रामानंद, ग्रामीण विकास विभागाचे अव्वर सचिव राम वर्मा, केंद्रीय विद्युत प्राधिकरणचे सचिव जे.के. राठोड, जलसंधारण विभागाचे उपसंचालक मिलिंद पानपाटील, भारतीय खाद्य निगमचे सहायक प्रबंधक एम.एम. बोऱ्हाडे, मदत व पुनर्वसन उपसचिव आत्राम यांच्यासह वरिष्ठ मंडळी यावेळी उपस्थित होती. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार ंयांनी लोकसहभागातून केलेल्या या कामाची माहिती पथकाला दिली. चक्रवती नदीचे पात्र अरुंद व उथळ असल्याने पाणी साचत नव्हते. भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागायचा. आता नदी खोल करण्यात आली, पात्र रुंद करण्यात आले. ठिकठिकाणी भूमिगत बंधारे निर्माण करून पाणी साठवण क्षमता वाढविण्यात आली. येणाऱ्या काही वर्षात कळंब शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, अशी माहिती यावेळी देण्यात आली. पथक प्रमुख रामानंद यांनी हा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर टाकण्यात येणार असल्याचे सांगितले. पथकाची चापर्डा गावाला भेटकेंद्रीय पथकाने शुक्रवारी चापर्डा गावला भेट दिली. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. कोणती पिके घेतली जातात, पीक होते की नाही, शेतीमध्ये लावलेला पैसा निघतो की नाही याची माहिती पथकाने घेतली. नागरिकांनी आपले प्रश्न मांडले. यावेळी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड, तहसीलदार संजय होटे, गटविकास अधिकारी डॉ.मनोहर नाल्हे, सहायक गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता मनोहर शहारे, तालुका कृषी अधिकारी के.बी. आठवले, पशुधन विकास अधिकारी रवींद्र मांडेकर, कृषी अधिकारी किशोर अंबरकर, पंकज बरडे आदी उपस्थित होते. कामठवाडा गावलाही पथकाची भेट नियोजित होती. गावकरी सकाळपासूनच वाट पाहात होते. ऐनवेळी पथकाने उशीर झाल्याचे कारण देत कामठवाडा गावला जाण्याचे टाळले. त्यामुळे तेथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)