शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

निधी आरक्षणात ओबीसींवर अन्याय

By admin | Updated: November 29, 2015 03:11 IST

देशभरात ओबीसींची संख्या सर्वाधिक आहे. लोकसंख्येनुसार निधीची तरतूद होणे गरजेचे आहे.

चंद्रशेखर यादव : भारतीय पिछडा शोषित संघटनेची पत्रकार परिषदयवतमाळ : देशभरात ओबीसींची संख्या सर्वाधिक आहे. लोकसंख्येनुसार निधीची तरतूद होणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात तसे घडले नाही. सरकारची त्या दृष्टीने काम करण्याची इच्छा नाही. यामुळे ओबीसी संघटनांनी एकत्रित लढा दिला तरच आरक्षणानुसार निधी मिळेल, असे मत भारतीय पिछडा शोषित संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर यादव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.ओबीसींचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी ओबीसींची जनगणना होणे आवश्यक आहे. मात्र सत्ताधाऱ्यांना ओबीसींची संख्या सांगणे धोक्याचे वाटत आहे. खुर्ची जाण्याचा धोका त्यांना वाटतो. यामुळे ओबीसींच्या मागण्यांसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे मत संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी व्यक्त केले. सध्याचे सरकार संघ चालवित आहे. भाजपा आणि मोदी संघाचा मुखवटा असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात सामाजिक जागृती आहे. मात्र राजकीय जागृती नसल्याचे ते म्हणाले. बुद्धीजीवी लोकांनी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पत्रकार परिषदेला रमेश पिसे, अनिल घुसे, दीपक वाघ, गुणवंत गणवीर, विलास काळे उपस्थित होते. (शहर वार्ताहर)