शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
4
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
5
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
6
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
7
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
8
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
9
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
10
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
11
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
12
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
13
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
14
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
15
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
16
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
17
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
18
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
19
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
20
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी

प्रत्येकाच्या जीवनात गुरूचे महत्त्व असामान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 22:20 IST

माणसाच्या आयुष्यात गुरूचे महत्व असामान्य असते. केवळ गुरूच माणसाला चांगला मार्ग दाखवू शकतो आणि त्यातून माणसाची उन्नती होते, असे प्रतिपादन पूज्य गुरूदेव गणेशलालजी महाराज यांच्या सुशिष्या जैन साध्वी चैतन्याश्री म.सा. यांनी येथील जैन स्थानकात केले.

ठळक मुद्देसाध्वी चैतन्याश्री : वणीतील जैन स्थानकात चातुर्मासाला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : माणसाच्या आयुष्यात गुरूचे महत्व असामान्य असते. केवळ गुरूच माणसाला चांगला मार्ग दाखवू शकतो आणि त्यातून माणसाची उन्नती होते, असे प्रतिपादन पूज्य गुरूदेव गणेशलालजी महाराज यांच्या सुशिष्या जैन साध्वी चैतन्याश्री म.सा. यांनी येथील जैन स्थानकात केले.गुरूपौर्णिमेच्या पावन पर्वावर मंगळवारपासून येथील जैन स्थानकात साध्वी चैतन्याश्री म.सा. यांच्या चातुर्मासाला प्रारंभ झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून त्यांनी आयुष्यात गुरूला किती महत्व आहे, याचे विवेचन केले. मनात क्षमा, भाव टिकविण्यासाठी चातुर्मासात जप, तपाला अतिशय महत्व असल्याचे त्यांनी सांगितले. गुरूची महती सांगताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, रामदास महाराज, गुरू गोविंद सिंग, राजा रणजितसिंग यांची उदाहरणे देऊन त्यांच्या आयुष्यातील अनेक घटना साध्वी चैतन्यश्री यांनी याप्रसंगी उपस्थितांना सांगितल्या. यावेळी जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.