शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

आम आदमी विमा योजनेचे शेकडो लाभार्थी वंचित

By admin | Updated: July 18, 2014 00:20 IST

ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील कर्त्या व्यक्तीस विम्याचे संरक्षण देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने २००७ पासून सुरू केलेल्या आम आदमी विमा योजनेचा तालुक्यात बट्ट्याबोळ होत आहे.

अण्णाभाऊ कचाटे - मारेगावग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील कर्त्या व्यक्तीस विम्याचे संरक्षण देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने २००७ पासून सुरू केलेल्या आम आदमी विमा योजनेचा तालुक्यात बट्ट्याबोळ होत आहे. महसूल प्रशासन व एलआयसीच्या उदासीन धोरणामुळे तालुक्यातील अनेक लाभार्थी मृत्यू दाव्यापासून अद्याप वंचितच आहे़या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील १८ ते ५९ वयोगटातील भूमिहीन शेतमजूर तसेच ज्यांच्याकडे अडीच एकर बागायती किंवा पाच एकर कोरडवाहू जमीन असेल, असे शेतकरी योजनेसाठी पात्र लाभार्थी आहे. त्यांना एलआयसी (आयडी) प्रमाणपत्रांचे वितरणही करण्यात आले आहे. प्रमाणपत्रधारकांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३० हजार रूपये, अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास ७५ हजार रूपये, अपघाताने एक डोळा किंवा एक पाय गमाविल्यास ३० हजार ५०० रूपये देण्याची योजना आहे़या योजनेत पात्र लाभार्थ्यांना विमा हप्ता भरावा लागत नाही़ केंद्र व राज्य शासनच तो भरतो. प्रमाणपत्रधारकाच्या नववी ते बारावीत शिकणाऱ्या दोन मुलांना प्रतिमहा १०० रूपये शिष्यवृत्ती देण्याचीही तरतूद आहे. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थ्यांना विहित नमुन्यात तलाठ्यामार्फत तहसीलदारांकडे अर्ज सादर करावा लागतो़ येथील तहसील कार्यालयाने २०१० पासून आजपर्यंत जवळपास ४३ मृत्यू दावे सर्व प्रस्तावांची प्रतिपूर्ती करून शाखा व्यवस्थापक (पी़अ‍ॅन्ड़जी़एस़) युनिट भारतीय आर्युविमा मंडळ, जीवन प्रकाश, श्रीकृष्णपेठ अमरावतीला पुढील कारवाईसाठी पाठविल्याची माहिती माहिती अधिकारात प्राप्त झाली़ आहे.तहसील कार्यालयाने सर्व प्रस्ताव पाठविले, मात्र त्यातील किती मृत्यू दावे मंजूर झाले, किती त्रुटीत निघाले, कुणाला त्याचा लाभ मिळून रक्कम प्राप्त झाली, याचा तपशील मात्र तहसीलदारांकडे उपलब्ध नाही़ तहसील कार्यालयाने या संदर्भात दोनदा पत्रे पाठवून एलआयसीला विचारणा केली़ मात्र एलआयसीने तहसीलदारांच्या पत्रांना केराची टोपली दाखविली़ त्यामुळे ही योजनाही फसवी ठरत आहे. त्याचा प्रत्यक्षात लाभार्थ्यांना लाभच मिळत नाही.