शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

‘इव्हीएम’मुक्तीसाठी घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 22:43 IST

इव्हिएमच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या निवडणुका रद्द करण्यात याव्या, या प्रमुख मागणीसाठी भारिप-बहूजन महासंघाच्या वंचित बहूजन आघाडीच्यावतीने सोमवारी येथील तिरंगा चौकात घंटानाद आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देभारिप-बहुजन महासंघ : लोकसभा निवडणुकीत झालेले मतदान व मोजलेल्या मतदानात तफावत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : इव्हिएमच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या निवडणुका रद्द करण्यात याव्या, या प्रमुख मागणीसाठी भारिप-बहूजन महासंघाच्या वंचित बहूजन आघाडीच्यावतीने सोमवारी येथील तिरंगा चौकात घंटानाद आंदोलन करण्यात आले.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेले मतदान आणि मोजलेले मतदान यामध्ये साम्य दिसत नाही. यामुळे मदमोजणी प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप करीत भारिप-बहूजन महासंघ प्रणित वंचित बहूजन आघाडीच्या नेतृत्वात राज्यभर घंटानाद आंदोलन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून यवतमाळात आंदोलन झाले.यावेळी आंदोलकांनी इव्हीएमवरील मतदानप्रक्रिया रद्द करून बॅलेट पेपरवरच मतदान घेण्यात यावे, अशी मागणी केली. ‘इव्हिएम हटवा-लोकशाही वाचवा’ असा नाराही यावेळी लावण्यात आला. निवडणूक काळात झालेल्या अनियमिततेवर निवडणूक आयोगाने मौन पाळले आहे. यावरही संशय व्यक्त केला आहे.राज्य निवडणूक आयोगाने ४८ जागांवर फेर निवडणूक घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष रणधीर खोब्रागडे यांनी केले. यावेळी नईम शेख, खंडेराव कांबळे, सुभाष बहादुरे, शैलेश भानवे, नीलेश स्थूल, लक्ष्मण पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.नेर येथे तहसीलदारांना निवेदन सादरनेर : इव्हीएम बंदच्या मागणीसाठी बहुजन वंचित आघाडीच्यावतीने सोमवारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तहसील कार्यालयासमोर दुपारी घंटानाद करण्यात आला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदारसंघात झालेले मतदान आणि इव्हीएमचे मोजलेले मतदान यात फरक असल्याचे निदर्शनास आले. निवडणूक प्रक्रियेतून इव्हीएम बाद करावे, अशी मागणी तहसीलदार अमोल पोवार यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रेमदास रामटेके, शहर प्रमुख प्रशिक धांदे, भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस प्रा. नाजूक धांदे, एमआयएमआयएमचे तालुका अध्यक्ष मोहीम अहेमद अ. सत्तार, भीम तरुण उत्साही मंडळाचे निरंजन मिसळे, उदयभान सोनोने, भाऊराव गायकवाड, गजानन मनवर, नाना अघम, उद्धवराव मिसळे, शेखर गजभिये, राजू वासनिक, चरण रंगारी, मजीद खाँ पठाण, गौतम मिसळे, विश्वनाथ वासनिक, शिवदास मिसळे, राहुल मिसळे, बबनराव सोनुले, प्रफुल्ल मिसळे, सुभाष मिसळे, एस.जी. इंगोले, मनिष मेश्राम, लक्ष्मण वानखडे, सतीश उरकुडे, प्रवीण सोनटक्के, गोविंद लोणारे आदी उपस्थित होते.