शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
4
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
5
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
6
संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
7
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
8
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
9
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
10
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
11
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
12
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
13
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
14
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
15
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
16
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
17
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
18
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
19
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
20
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?

मागेल त्याला शेततळे योजनेला हरताळ

By admin | Updated: April 29, 2016 02:38 IST

मागेल त्याला शेततळे ही अतिशय यशस्वी योजना काँग्रेसच्या काळात राबविली गेली. आता मात्र या योजनेला हरताळ फासल्या गेला. ...

शिवाजीराव मोघे : मागासवर्गीयांच्या नोकऱ्या हडपणाऱ्यांना संरक्षणयवतमाळ : मागेल त्याला शेततळे ही अतिशय यशस्वी योजना काँग्रेसच्या काळात राबविली गेली. आता मात्र या योजनेला हरताळ फासल्या गेला. त्यावेळी ८५ हजार रुपये प्रत्येक शेततळ्यासाठी दिले जात होते. आता या रकमेत वाढ करणे अपेक्षित असताना विद्यमान शासनाने ८५ चे ५० हजार केले आहे. ५० हजार रुपयात शेततळे कसे काय शक्य आहे, असा प्रश्न माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत उपस्थित केला. सध्या राज्यातील सरकार ग्रामीण भागाच्या विकासाबाबत पूर्णपणे उदासीन असून ते केवळ शहरांवर लक्ष देत आहे. त्याचप्रमाणे मागासवर्गीयांच्याही हिताकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप माजी मोघे यांनी केला. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचे सांगून सिंचनाचा अभाव हे यामागील मूळ कारण असल्याचे शिवाजीराव मोघे म्हणाले. सिमेंटचे अस्तरिकरण करून दिवसेंदिवस कमी होत आहे. २०१३ मध्ये या अस्तिकरणासाठी आपण शासनाला २५८ कोटींचा प्रस्ताव पाठविला होता. आता मात्र ही योजना बंद झाल्याचे सांगण्यात येते. २८ फेब्रुवारी २००२ रोजी धरणांमधील गाळ काढण्याचा जीआर आपल्या खात्याने काढला होता. तसेच महात्मा फुले जल व भूमि संधारण अभियान सुरू केले होते. लोकसहभागातून गाळ काढणे आणि शेतीसाठी मोफत देणे असा उपक्रम राबविला होता. त्यातून ३५० कोटींचा रोजगारही निर्माण झाला केला होता, असा दावा मोघे यांनी केला. अशाप्रकारच्या गाळ काढण्याच्या अभियानात मुख्यमंत्र्यांनी स्वत: सहभाग घेतल्यास याचे चांगले परिणाम दिसून येतील, असेही मोघे म्हणाले. सध्या यवतमाळ येथे निळोणा धरणातून लोकसहभागातून गाळ काढण्याचा अतिशय स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगून प्रत्येक तालुक्यालाही टारगेट द्यावे असेही त्यांनी सुचविले. ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेसाठी काँग्रेस कार्यकाळात ८२ हजार रुपये दिल्या जात होते. आता त्यामध्ये वाढ होणे आवश्यक असताना या सरकारने शेततळ्यासाठी ५० हजार रुपये देणे सुरू केले आहे. ५० हजार रुपयांमध्ये शेततळे शक्य नसल्याचे ते म्हणाले. निम्न पैनगंगा संदर्भात शासनाने एकही बैठक घेतली नाही. हे धरण झाले असते तर दुष्काळाची झळ मोठ्या प्रमाणात कमी झाली असती. एक लाख बोगस मागासवर्गीयांनी आरक्षणातून नोकऱ्या मिळविल्या असून शासन अशा लोकांना संरक्षण देत असल्याचा आरोप मोेघे यांनी केला. पत्रपरिषदेला भरत राठोड उपस्थित होते. (प्रतिनिधी)