शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

ई-महासेवा केंद्राचे हात वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 23:42 IST

डीजिटल इंडियाचे स्वप्न बघणाºया शासनाने पीक विम्यासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची सक्ती केली.

ठळक मुद्देपीक विमा : शेवटच्या दिवशी अर्ज अपलोडच झाले नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : डीजिटल इंडियाचे स्वप्न बघणाºया शासनाने पीक विम्यासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची सक्ती केली. मात्र शेवटच्या दिवशी ई-महासेवा केंद्रांनी हात वर केल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकºयांना पीक विम्याचे अर्जच सबमिट करता आले नाही.जिल्ह्यातील चार लाख शेतकरी पीक विमा काढण्याच्या तयारीत होते. मात्र केंद्र आणि राज्य शासनाच्या आॅनलाईन सक्तीच्या धोरणाने हजारो शेतकºयांना विम्याचा अर्जच भरता आला नाही. माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संचालकांनी ३१ जुलैपर्यंत संगणकाची आॅनलाईन गती वाढेल, अशी हमी मुख्यमंत्र्यांना दिली होती. त्यांच्या ‘व्हिसी’च्या संभाषणाने जिल्हा प्रशासन समाधानी झाले होते. प्रत्यक्षात आॅनलाईन गती वाढलीच नाही. यामुळे शेतकºयांना पीक विम्याचा अर्जच भरता आला नाही.शेतकºयांचे वास्तव्य गावात असते. आता गावोगावी संगणक आणि इंटरनेट पोहोचले. मात्र गावात इंटरनेटची स्पिड नसल्याने अनेक शेतकºयांनी विमा काढण्यासाठी शहराकडे धाव घेतली. तथापि शहरातही स्पिड नसल्याने मोजक्याच अर्जानंतर सेतू केंद्रांनी आॅनलाईन प्रक्रिया बंद केली. त्यामुळे हजारो शेतकºयांना पीक विम्याचा अर्जच सादर करता आला नाही.प्रशासनाकडूनही निराशाचजिल्ह्यातील काही तालुक्यांत तर खुद्द कर्मचाºयांनीच सेतूला बाहेरून कुलूप लावले. सेतू केंद्र असल्याचे समजून अनेक शेतकरी परत गेले. शहरात ई-महासेवा केंद्र आणि सेतूने शेवटच्या दिवशी हात वर केले. यामुळे संतप्त व निराश शेतकºयांनी जिल्हा प्रशासन, कृषी विभागाकडे धाव घेतली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. परिणामी हजारो शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले.