शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ई-महासेवा केंद्राचे हात वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 23:42 IST

डीजिटल इंडियाचे स्वप्न बघणाºया शासनाने पीक विम्यासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची सक्ती केली.

ठळक मुद्देपीक विमा : शेवटच्या दिवशी अर्ज अपलोडच झाले नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : डीजिटल इंडियाचे स्वप्न बघणाºया शासनाने पीक विम्यासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची सक्ती केली. मात्र शेवटच्या दिवशी ई-महासेवा केंद्रांनी हात वर केल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकºयांना पीक विम्याचे अर्जच सबमिट करता आले नाही.जिल्ह्यातील चार लाख शेतकरी पीक विमा काढण्याच्या तयारीत होते. मात्र केंद्र आणि राज्य शासनाच्या आॅनलाईन सक्तीच्या धोरणाने हजारो शेतकºयांना विम्याचा अर्जच भरता आला नाही. माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संचालकांनी ३१ जुलैपर्यंत संगणकाची आॅनलाईन गती वाढेल, अशी हमी मुख्यमंत्र्यांना दिली होती. त्यांच्या ‘व्हिसी’च्या संभाषणाने जिल्हा प्रशासन समाधानी झाले होते. प्रत्यक्षात आॅनलाईन गती वाढलीच नाही. यामुळे शेतकºयांना पीक विम्याचा अर्जच भरता आला नाही.शेतकºयांचे वास्तव्य गावात असते. आता गावोगावी संगणक आणि इंटरनेट पोहोचले. मात्र गावात इंटरनेटची स्पिड नसल्याने अनेक शेतकºयांनी विमा काढण्यासाठी शहराकडे धाव घेतली. तथापि शहरातही स्पिड नसल्याने मोजक्याच अर्जानंतर सेतू केंद्रांनी आॅनलाईन प्रक्रिया बंद केली. त्यामुळे हजारो शेतकºयांना पीक विम्याचा अर्जच सादर करता आला नाही.प्रशासनाकडूनही निराशाचजिल्ह्यातील काही तालुक्यांत तर खुद्द कर्मचाºयांनीच सेतूला बाहेरून कुलूप लावले. सेतू केंद्र असल्याचे समजून अनेक शेतकरी परत गेले. शहरात ई-महासेवा केंद्र आणि सेतूने शेवटच्या दिवशी हात वर केले. यामुळे संतप्त व निराश शेतकºयांनी जिल्हा प्रशासन, कृषी विभागाकडे धाव घेतली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. परिणामी हजारो शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले.