शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रमाई आवासच्या अर्जदारांना हेलपाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 21:53 IST

रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलासाठी अर्जदारांना नगरपरिषदेकडून हेलपाटे दिले जात आहे. प्रत्येकवेळी विविध कारणे सांगितली जात आहे. घरकुलासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. त्यावेळी नगरपरिषदेने दिलेले आश्वासनही हवेत विरले आहे.

ठळक मुद्देआश्वासन हवेत : यवतमाळ नगरपरिषदेची उदासीनता

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलासाठी अर्जदारांना नगरपरिषदेकडून हेलपाटे दिले जात आहे. प्रत्येकवेळी विविध कारणे सांगितली जात आहे. घरकुलासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. त्यावेळी नगरपरिषदेने दिलेले आश्वासनही हवेत विरले आहे.रमाई आवास योजनेंतर्गत सन २०१० पासून ४३८ लोकांनी घरकुलासाठी नगरपरिषदेकडे अर्ज केले आहे. यात १९९ एपीएल व १४२ बीपीएल अर्जदारांचा समावेश आहे. दरम्यान, २१ लोकांना घरकुलाचा लाभ देण्यात आला. उर्वरित अर्जदारांच्या मागणीकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष सुरू आहे. दरम्यान, गुरुदेव युवा संघाच्या नेतृत्त्वात घरकुलासाठी येथील तिरंगा चौकात अन्नत्याग आंदोलन केले. त्यावेळी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आश्वासन दिले होते. यावरून एक महिन्याचा कालावधी लोटला. अर्ज पुढे सरकले नाही.जिल्हाधिकारी, आयुक्त अमरावती यांच्याकडेही सदर प्रकरण मांडण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकाºयांनी संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करून पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यावर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे रमाई आवास योजनेचे अर्जदार संबंधित कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे. वंचित घटकांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावरही कारवाई न झाल्यास ३० मार्च रोजी पुन्हा आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांच्या नेतृत्त्वात शिष्टमंडळाने प्रशासनाला यासंदर्भात निवेदन दिले आहे.