शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

आमदार राजू तोडसाम यांच्या लोकप्रियतेची पालकमंत्र्यांना धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 23:00 IST

जिल्ह्यातील आदिवासींच्या समस्या घेऊन केळापूर-आर्णीचे आमदार राजू तोडसाम विकास कामे करीत आहे. त्यांची राज्यात लोकप्रियता वाढत असल्याने मंत्रिमंडळ विस्तारात नियुक्ती निश्चित होती.

ठळक मुद्देपोस्टल मैदानातील सभेत आरोप : मंत्री पदापासून दूर ठेवण्याचा डाव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील आदिवासींच्या समस्या घेऊन केळापूर-आर्णीचे आमदार राजू तोडसाम विकास कामे करीत आहे. त्यांची राज्यात लोकप्रियता वाढत असल्याने मंत्रिमंडळ विस्तारात नियुक्ती निश्चित होती. याचीच धास्ती घेऊन जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी त्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव रचल्याचा आरोप बिरसा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावी यांनी येथे जाहीर सभेत केला.विविध आदिवासी संघटनांच्यावतीने यवतमाळात महामोर्चाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. तत्पूर्वी पोस्टल मैदानात आयोजित सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. शासकीय सेवेत बोगस प्रमाणपत्राद्वारे नोकरींचा लाभ घेणाºयावर कारवाई करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. अशा बोगस आदिवासी असलेल्या एक लाख ९५ हजार शासकीय सेवेतील कर्मचाºयांना सरकार पाठीशी घालत आहे. आमदार राजू तोडसाम यांनी हाच मुद्दा घेऊन राज्य विधिमंडळात भूमिका घेतली. आदिवासींच्या हक्कासाठी लढणाºया आमदारांचे स्थानिक पालकमंत्र्याकडून खच्चीकरण केले जात असल्याा आरोप या सभेत करण्यात आला. मग्रूर कंत्राटदारला स्थानिक पालकमंत्र्यांची चिथावणी असल्याचाही दावा मडावी यांनी केला. सभेचे अध्यक्ष माजी आमदार भीमराव केराम यांनी हा आदिवासींच्या अस्मितेवरील हल्ला असल्याचे सांगितले. यापूर्वी परधान समाज संघटनेचे दिनेश मडावी, माजी नगराध्यक्ष भाऊराव मरापे, किरण कुमरे, रूपेश राठोड, राजीव चांदेकर, शेखर मडावी, ज्ञानेश्वर उईके, गुलाबराव कनाके, माधुरी अंजीकर, मनीषा तिरणकर, रेखा कनाके आदी आदिवासी समाज संघटनेच्या नेत्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर हा मोर्चा पाचकंदील चौक ते बथस्थानक चौकमार्गे एलआयसी चौकात पोहोचला. विविध संघटनांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.या मोर्चामध्ये आदिवासी उलगुलान कृती समिती, आदिवासी संघर्ष समिती, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, परधान समाज संघटना, क्रांतिवीर शामादादा कोलाम संघटना, आदिवासी बहुजन महासंघ, आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, गोंडवाना मित्र मंडळ, आदिवासी विद्यार्थी संघ, बहुजन बंजारा सेना, बिरसा ब्रिगेड आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.