शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काब्रा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
4
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
5
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
6
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
7
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
8
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
9
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
10
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
11
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
12
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
13
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
14
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
15
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
16
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
17
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
18
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
19
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
20
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार

सहा हजार हेक्टरवरील पीक झाले भुईसपाट

By admin | Updated: February 8, 2016 02:38 IST

वन्यप्राण्यांच्या धुमाकुळाने पशुधनाचीच हानी केली नाही, तर शेतशिवारातील उभे पीक नष्ट केले आहे.

यवतमाळ : वन्यप्राण्यांच्या धुमाकुळाने पशुधनाचीच हानी केली नाही, तर शेतशिवारातील उभे पीक नष्ट केले आहे. यवतमाळ वन विभागात आतापर्यंत दोन हजार ८४५ हेक्टरवरील उभे पीक नष्ट केले आहे. गत पाच वर्षातील हे सर्वात मोठे नुुकसान आहे. जिल्ह्यातील नुकसानीचे हे प्रमाण ६ हजार हेक्टरवर आहे. अवैध वृक्षतोडीने वनसंपदेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वन्यप्राण्यांनी गाव आणि शेतशिवाराकडे धाव घेतली. यातून शेतीचे गणित बिघडले आहे. वन्यप्राण्याच्या दहशतीने शेतकऱ्यांनी कुठले पीक घ्यावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.किडीचे आक्रमण, अवेळी आलेला पाऊस आणि वातावरणाच्या बदलापाठोपाठ वन्यप्राण्याच्या हल्ल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. याचा अल्प मोबदला शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र ही रक्कम पिकांचे नुकसानही भरून काढू शकत नाही. पिकांच्या नुकसानीपोटी वनविभाग शेतक ऱ्यांना १००० रूपयापासून १० हजारापर्यंत मदत देणार आहे. नुकसान ८० टक्के असल्यास २५ हजार रूपयांची मदत दिली जाणार आहे. मात्र वनविभागाने पंचनामे करून १००० ते १५०० रूपयांच्याच मदतीची शिफारस केली आहे. यातून बियाण्याचा खर्च निघणे कठीण झाले आहे. (शहर वार्ताहर)जंगलालाच कुंपण करण्याची मागणीरोही, रानडुक्कर, कोल्हे, हरीण यासह विविध वन्यप्राण्यांनी शेतातील उभे पीक नष्ट करण्यास सुरूवात केली. हे प्राणी शेतशिवारात शिरू नये म्हणून जंगलालाच कुंपण करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. मात्र हा खर्च न परवडणार आहे. यामुळे वनविभागाने या पर्यायाला नकार दिला आहे. असा आहे जिल्ह्याचा अहवालवन्यप्राण्याच्या धुमाकुुळाने २०१० मध्ये ३९८८ हेक्टरचे नुकसान केले. २०११ मध्ये ४४१४ हेक्टर, २०१२ मध्ये ५८७ हेक्टर, २०१३ मध्ये ८७३ हेक्टर, २०१४ मध्ये ५४६ हेक्टर, २०१५ मध्ये यवतमाळ वनवृत्त २८४६ हेक्टर, जिल्हा क्षेत्र ६००० हेक्टर आहे. वन्यप्राण्याने ४६ जनावरांची शिकार केली. या हल्ल्यात एका इसमाचा बळी गेला.