शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका

By admin | Updated: November 4, 2014 22:48 IST

वणी तालुक्यात कापूस, सोयाबीन हे मुख्य पीक असून ही दोन्ही पिके शेतकऱ्यांच्या घरी साठवून आहे़ मात्र बाजारभावासंदर्भात शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

नांदेपेरा : वणी तालुक्यात कापूस, सोयाबीन हे मुख्य पीक असून ही दोन्ही पिके शेतकऱ्यांच्या घरी साठवून आहे़ मात्र बाजारभावासंदर्भात शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे.पिकांना योग्य दर देण्याबाबत केंद्र व राज्य सरकारने अद्याप पाऊल उचलले नाही. कापूस, सोयाबिनचा लागवड खर्च भरमसाठ वाढला आहे. निसर्ग साथ देत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. लावगड खर्च आणि दरात तफावत असल्याने शेतकरी हवालदिल झाले. त्यामुळे कापसाला किमान पाच हजार रुपये, तर सोयाबीनला किमान चार हजार रूपये प्रती क्विंटल हमी भाव द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे़ शासन दरबारी शेतकरी हिताचा निर्णय तत्काळ मार्गी लावावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे़ हमी भावासाठी शेतकऱ्यांनाच तडजोड करावी लागते़ शेतकऱ्यांना नेहमी संघर्ष का करावा लागतो, हा संघर्ष आमच्याच पदरी का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो. दूषित हवामान, वातावरणातील बदल, कधी अतिवृष्टी तर कधी पावसाची दडी, यामुळे ओढवलेल्या नापिकीने बळीराजा त्रस्त आहे. या आपत्तींमुळे एकरी उत्पादनात घट येऊन उत्पादन खर्चही वाढतो. सध्या बाजारात कापसाचे दर प्रती क्विंटल केवळ तीन हजार ५०० रूपये आहे. प्रत्यक्षात कापूस सहा रूपये प्रती किलोप्रमाणे वेचावा लागतो. एका क्विंटलला किमान ६00 रुपये वेचणीवर खर्च होतात. तत्पूर्वी निंदनासाठी किमान १५० रूपये मजुरी, फवारणीसाठी ३०० रूपये, तर लागवडीसाठी किमान हजार रुपयांचा खर्च होतो. तसेच ८०० रुपयांचे बियाणे, दीड हजारांची खते, घ्यावी लागतात. असा एकूण तीन हजार ९५० रुपयांच्या जवळपास खर्च एका क्विंटलसाठी होतो. (वार्ताहर)