शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

शासनाच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका

By admin | Updated: November 4, 2014 22:48 IST

वणी तालुक्यात कापूस, सोयाबीन हे मुख्य पीक असून ही दोन्ही पिके शेतकऱ्यांच्या घरी साठवून आहे़ मात्र बाजारभावासंदर्भात शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

नांदेपेरा : वणी तालुक्यात कापूस, सोयाबीन हे मुख्य पीक असून ही दोन्ही पिके शेतकऱ्यांच्या घरी साठवून आहे़ मात्र बाजारभावासंदर्भात शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे.पिकांना योग्य दर देण्याबाबत केंद्र व राज्य सरकारने अद्याप पाऊल उचलले नाही. कापूस, सोयाबिनचा लागवड खर्च भरमसाठ वाढला आहे. निसर्ग साथ देत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. लावगड खर्च आणि दरात तफावत असल्याने शेतकरी हवालदिल झाले. त्यामुळे कापसाला किमान पाच हजार रुपये, तर सोयाबीनला किमान चार हजार रूपये प्रती क्विंटल हमी भाव द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे़ शासन दरबारी शेतकरी हिताचा निर्णय तत्काळ मार्गी लावावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे़ हमी भावासाठी शेतकऱ्यांनाच तडजोड करावी लागते़ शेतकऱ्यांना नेहमी संघर्ष का करावा लागतो, हा संघर्ष आमच्याच पदरी का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो. दूषित हवामान, वातावरणातील बदल, कधी अतिवृष्टी तर कधी पावसाची दडी, यामुळे ओढवलेल्या नापिकीने बळीराजा त्रस्त आहे. या आपत्तींमुळे एकरी उत्पादनात घट येऊन उत्पादन खर्चही वाढतो. सध्या बाजारात कापसाचे दर प्रती क्विंटल केवळ तीन हजार ५०० रूपये आहे. प्रत्यक्षात कापूस सहा रूपये प्रती किलोप्रमाणे वेचावा लागतो. एका क्विंटलला किमान ६00 रुपये वेचणीवर खर्च होतात. तत्पूर्वी निंदनासाठी किमान १५० रूपये मजुरी, फवारणीसाठी ३०० रूपये, तर लागवडीसाठी किमान हजार रुपयांचा खर्च होतो. तसेच ८०० रुपयांचे बियाणे, दीड हजारांची खते, घ्यावी लागतात. असा एकूण तीन हजार ९५० रुपयांच्या जवळपास खर्च एका क्विंटलसाठी होतो. (वार्ताहर)