शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

सरकारी बेईमानीवर न्यायालयाचे शिक्कामोर्तब

By admin | Updated: March 20, 2016 02:23 IST

दुष्काळग्रस्तांची यादी जाहीर करताना अमरावती विभागावर अन्याय करणाऱ्या राज्य शासनाला फटकारले.

देवानंद पवार : मदतीसाठी २३ मार्चचा अल्टिमेटमयवतमाळ : दुष्काळग्रस्तांची यादी जाहीर करताना अमरावती विभागावर अन्याय करणाऱ्या राज्य शासनाला फटकारले. दुष्काळी यादीच्या संदर्भात २३ मार्चपर्यंत सुधारित आदेश काढण्याचा निर्णय न्यायालयाने शुक्रवारी दिला. एकप्रकारे सरकारच्या बेईमानीवर न्यायालयाने शिक्कामोर्तबच केले, असे मत याचिकाकर्ते तथा जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.शासनाने दुष्काळग्रस्त गावांची घोषणा करताना यवतमाळ जिल्ह्यातील केवळ दोनच गावांचा समावेश केला होता. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार आणि अ‍ॅड. नीलेश चवरडोल यांनी दोन वेगवेगळ्या याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केल्या होत्या. न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या अंतरिम निर्णयामुळे यवतमाळ जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ९७० गावांना दुष्काळी मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, याचिकेत २ हजार ५१ गावांसाठी मदतीची मागणी करण्यात आली होती. आता उर्वरित गावांसाठीही न्याय मिळण्याची आम्हाला आशा आहे, असे देवानंद पवार म्हणाले. दुष्काळी मदतीच्या या प्रकरणात पालकमंत्री संजय राठोड यांचा पूर्णत: पराभव झाल्याचे पवार म्हणाले. पत्रकार परिषदेला याचिकाकर्ते अ‍ॅड. नीलेश चवरडोल, घाटंजी पंचायत समितीचे सभापती शैलेश इंगोले, साहेबराव पवार, बाजार समितीचे संचालक सैयद रफिकबाबू, संजय पाटील निकडे, प्रदीप डंभारे, उमेश इंगळे, रणजित जाधव, दत्ता गाडगे, सुभाष ठाकरे आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)