शहरं
Join us  
Trending Stories
1
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
2
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
3
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
4
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
5
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार
6
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
7
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
8
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
9
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
10
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
11
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
12
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
13
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
14
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
15
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
16
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
17
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
18
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
19
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?

सरकारचा मदतीचा दावा कागदावरच

By admin | Updated: March 11, 2015 01:51 IST

विदर्भात १२८ तर मराठवाड्यात १०२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यामुळे सरकारच्या चार हजार कोटींच्या मदतीचे दावे केवळ कागदावर दिसत असल्याचा आरोप ...

यवतमाळ : विदर्भात १२८ तर मराठवाड्यात १०२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यामुळे सरकारच्या चार हजार कोटींच्या मदतीचे दावे केवळ कागदावर दिसत असल्याचा आरोप विदर्भ जनआंदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त विदर्भ आणि मराठवाड्याचा दिलासा दौरा केला. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाशी त्यांनी वार्तालाप केला. मात्र यानंतर १० शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. यावरून शासन शेतकऱ्यांना दिलासा देण्यात अपयशी ठरल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे. राज्यातील दुष्काळग्रस्तांना उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. पीककर्ज डोक्यावर आहे. रोजगार नसल्याने त्यांची दैनावस्था झाली आहे. अंत्योदय अन्न सुविधा, आरोग्य-रोजगार सुरक्षा, पीककर्ज माफी या शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी तिवारी यांनी केली आहे. यंदा निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे हवालदिल शेतकऱ्या तत्काळ मदतीची गरज असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)