शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

विषबाधितांना दहा लाखांची मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 22:57 IST

मुंबई येथे चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांना देण्यात आलेल्या मदतीएवढीच मदत विषबाधेने मृत्युमुखी पडलेल्या शेतकºयांना द्यावी

ठळक मुद्देदिग्रस तहसीलदारांना निवेदन : बंजारा क्रांती दलाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : मुंबई येथे चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांना देण्यात आलेल्या मदतीएवढीच मदत विषबाधेने मृत्युमुखी पडलेल्या शेतकºयांना द्यावी, अशी मागणी बंजारा क्रांती दलाच्यावतीने दिग्रस तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणीतून १९ शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला. राजकीय नेते येऊन केवळ सांत्वना करीत आहे. शासनाने मृतांना दोन लाखांची मदत जाहीर केली. परंतु ही मदत अतिशय तुटपुंजी आहे. मुंबई दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना दहा लाख रुपये आणि जगाचा पोशिंदा शेतकरी विषबाधित दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये हा दुजाभाव नाही का असा सवाल या निवेदनात करण्यात आला आहे. तहसीलदारांना निवेदन देताना बंजारा क्रांती दलाचे प्रदेश युवा सरचिटणीस मनोहर राठोड, नामदेव पवार, लक्ष्मण चव्हाण, यादव पवार, सुधीर राठोड आदी उपस्थित होते.