शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
2
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
3
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
4
भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
5
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
6
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
7
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
8
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
9
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
10
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
11
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
12
निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
13
नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
शौचालयाच्या खाली असलेल्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनमध्ये गळती, दूषित पाण्यामुळे ७ जणांचा मृत्यू, १४९ जण गंभीर; अधिकारी निलंबित
15
झगमगाटाच्या जगात 'कंफर्ट फूड'चा विजय; न्यू इयरच्या रात्री फूड अँपवर ९,४१० लोकांची 'खिचडी'ला पसंती 
16
बाथरुममध्ये गेली अन् जीव गमावून बसली; वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तरुणीसोबत काय घडलं?
17
खामेनेईंची सत्ता धोक्यात! इराणमध्ये लोक रस्त्यावर का उतरले? जाणून घ्या कारण...
18
नील सोमय्यांविरोधात दोन्ही ठाकरे, काँग्रेसने उमेदवारच दिला नाही?, किरीट सोमय्यांनी मानले देवाचे आभार
19
Team India ODI Schedule 2026: रोहित-विराटची क्रेझ! नव्या वर्षात टीम इंडिया किती वनडे खेळणार?
20
वॉरेन बफेंची 'एनर्जी मशीन' आज पासून अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोण आहेत ग्रेग एबेल, ज्यांच्या हाती आलीये बर्कशायर हॅथवेची धुरा
Daily Top 2Weekly Top 5

विषबाधितांना दहा लाखांची मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 22:57 IST

मुंबई येथे चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांना देण्यात आलेल्या मदतीएवढीच मदत विषबाधेने मृत्युमुखी पडलेल्या शेतकºयांना द्यावी

ठळक मुद्देदिग्रस तहसीलदारांना निवेदन : बंजारा क्रांती दलाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : मुंबई येथे चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांना देण्यात आलेल्या मदतीएवढीच मदत विषबाधेने मृत्युमुखी पडलेल्या शेतकºयांना द्यावी, अशी मागणी बंजारा क्रांती दलाच्यावतीने दिग्रस तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणीतून १९ शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला. राजकीय नेते येऊन केवळ सांत्वना करीत आहे. शासनाने मृतांना दोन लाखांची मदत जाहीर केली. परंतु ही मदत अतिशय तुटपुंजी आहे. मुंबई दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना दहा लाख रुपये आणि जगाचा पोशिंदा शेतकरी विषबाधित दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये हा दुजाभाव नाही का असा सवाल या निवेदनात करण्यात आला आहे. तहसीलदारांना निवेदन देताना बंजारा क्रांती दलाचे प्रदेश युवा सरचिटणीस मनोहर राठोड, नामदेव पवार, लक्ष्मण चव्हाण, यादव पवार, सुधीर राठोड आदी उपस्थित होते.