शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
4
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
5
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
7
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
8
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
9
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
10
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
11
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
12
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
13
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
14
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
15
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
16
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
17
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
18
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
19
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
20
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक

घाटंजीत लोकजागृती मंचचा चढाई मोर्चा

By admin | Updated: October 18, 2015 02:52 IST

आज पिकांची परिस्थिती अतिशय खराब आहे. पावसाअभावी सोयाबीन जमिनदोस्त झाले.

शेतकऱ्यांचे प्रश्न : तहसीलवर धडकणारघाटंजी : आज पिकांची परिस्थिती अतिशय खराब आहे. पावसाअभावी सोयाबीन जमिनदोस्त झाले. बोंडासह पऱ्हाटी जळून जात असल्याने कपाशीवरीलही उमेद संपली. त्यामुळे शेतकरी पुरता खचला आहे. शासन म्हणते, पीक उत्तम आहे. हीच स्थिती राहिली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील. या बाबी थांबविण्यासाठी १९ आॅक्टोबरला तहसीलवर चढाई मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती मंचचे अध्यक्ष देवानंद पवार यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. कालचे सत्तेतील लोक जलक्रांतीची भाषा करतात, लोअर पैनगंगेच्या गोष्टी करतात. हा प्रकल्प होईल तेव्हा होईल. पण, अस्तित्वात असलेल्या अरुणावती, वाघाडी, गोखी, चोरकुंड, जांब, झटाळा, घोटी, शिवणी, कोची आदी प्रकल्पाचे पाणी खरंच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते का? १४ टक्केही ओलीत या प्रकल्पांतून होत नाही, मग उपयोग काय, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. सत्तेत बसलेले लोक शेतकऱ्यांना मनोरुग्ण ठरवित असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बळीराजा चेतना अभियान काढून उपदेश केल्याने शेतातील वाळणारे पीक थांबले का, कर्ज फिटेल का, असा प्रश्न करून शेतमालाला भाव, अद्यावत कृषी प्रशिक्षण केंद्राची निर्मिती, वीज बिल माफी करा. याच मागणीला घेऊन १९ आॅक्टोबरला मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे तालुकास्तरीय प्रश्न अनेक दिवसपर्यंत निकाली काढले जात नाही. चालढकल केली जात असल्याचे दिसून येते, असे त्यांनी सांगितले. यावेळी पंचायत समिती सभापती शैलेश चवरडोल, रफीक बाबू, संजय पाटील, बाबू चवरडोल उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)