शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

घाटंजीत लोकजागृती मंचचा चढाई मोर्चा

By admin | Updated: October 18, 2015 02:52 IST

आज पिकांची परिस्थिती अतिशय खराब आहे. पावसाअभावी सोयाबीन जमिनदोस्त झाले.

शेतकऱ्यांचे प्रश्न : तहसीलवर धडकणारघाटंजी : आज पिकांची परिस्थिती अतिशय खराब आहे. पावसाअभावी सोयाबीन जमिनदोस्त झाले. बोंडासह पऱ्हाटी जळून जात असल्याने कपाशीवरीलही उमेद संपली. त्यामुळे शेतकरी पुरता खचला आहे. शासन म्हणते, पीक उत्तम आहे. हीच स्थिती राहिली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील. या बाबी थांबविण्यासाठी १९ आॅक्टोबरला तहसीलवर चढाई मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती मंचचे अध्यक्ष देवानंद पवार यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. कालचे सत्तेतील लोक जलक्रांतीची भाषा करतात, लोअर पैनगंगेच्या गोष्टी करतात. हा प्रकल्प होईल तेव्हा होईल. पण, अस्तित्वात असलेल्या अरुणावती, वाघाडी, गोखी, चोरकुंड, जांब, झटाळा, घोटी, शिवणी, कोची आदी प्रकल्पाचे पाणी खरंच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते का? १४ टक्केही ओलीत या प्रकल्पांतून होत नाही, मग उपयोग काय, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. सत्तेत बसलेले लोक शेतकऱ्यांना मनोरुग्ण ठरवित असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बळीराजा चेतना अभियान काढून उपदेश केल्याने शेतातील वाळणारे पीक थांबले का, कर्ज फिटेल का, असा प्रश्न करून शेतमालाला भाव, अद्यावत कृषी प्रशिक्षण केंद्राची निर्मिती, वीज बिल माफी करा. याच मागणीला घेऊन १९ आॅक्टोबरला मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे तालुकास्तरीय प्रश्न अनेक दिवसपर्यंत निकाली काढले जात नाही. चालढकल केली जात असल्याचे दिसून येते, असे त्यांनी सांगितले. यावेळी पंचायत समिती सभापती शैलेश चवरडोल, रफीक बाबू, संजय पाटील, बाबू चवरडोल उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)