शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

शेतकरी कर्जमाफीसाठी ‘प्रहार’ची गांधीगिरी

By admin | Updated: April 22, 2017 01:43 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकरी आसूड यात्रा निघाली.

यवतमाळ : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकरी आसूड यात्रा निघाली. या आंदोलनाचा एक भाग म्हणून ‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांनी येथे शुक्रवारी बसस्थानक चौकात ‘आमचे रक्त घ्या, पण शेतकऱ्यांना न्याय द्या’, असे म्हणत रक्तदान केले. येथील बसस्थानक चौकात प्रहारच्या नेतृत्वात गांधीगिरीला सुरूवात झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून शेतकऱ्यांचे रक्त ओढू नका, आमचे रक्त घ्या, अशा घोषणा करीत कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. नंतर तेथेच काही कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. कार्यकर्त्यांनी प्रथम पालकमंत्री मदन येरावार यांच्या घरासमोर रक्तदान करण्याची परवानगी पोलिसांना मागितली. त्यांची मागणी पोलिसांनी धुडकावली. तसेच शासकीय रूग्णालयालाही त्यांचे रक्त घेण्यास नाकारले. यामुळे आंदोलनकर्ते संतापले. त्यांचे उग्ररूप बघून अखेर वैद्यकीय महाविद्यालयाने ४ वाजता रक्तदानाचा आग्रह मान्य केला. त्यानंतर रवि राऊत, सुभाष कुळसंगे, प्रज्ञा कुळसंगे, कार्तिक चौधरी, अमित गावंडे, हंसराज सोमवंशी, आशिष तुपटकर, राज महाजन, नीतेश ठाकरे, दर्शन भारती, निरज काळे, दुर्गेश नवलकर, आकाश चिंचोळकर, आकाश सोमवसे आदींनी रक्तदान केले. (शहर वार्ताहर)