शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

ढाणकीत लोकसहभागातून खोदले चार तलाव

By admin | Updated: June 1, 2016 00:17 IST

सध्या ढाणकी येथे तीव्र पाणीटंचाई आहे. यावर मात करण्यासाठी नागरिकच आता पुढे सरसावले आहे.

तीव्र पाणीटंचाई : नागरिकांनी दिला एकजुटीचा संदेशढाणकी : सध्या ढाणकी येथे तीव्र पाणीटंचाई आहे. यावर मात करण्यासाठी नागरिकच आता पुढे सरसावले आहे. त्यांना सर्व गावाचीच साथ मिळाल्याने २० दिवसात जादूची कांडी फिरावी असे काम झाले. लोकसहभागातून तब्बल चार तलाव खोदण्यात आले. त्यामुळे आता यापुढे गावातील पाणीटंचाई कायमस्वरूपी मिटणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. ३० ते ३५ हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या ढाणकीमध्ये बऱ्यापैकी आर्थिक सुबत्ता आहे. पाण्याची मात्र सातत्याने दरवर्षी उन्हाळ््यात टंचाई असते. यावर्षी तर पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. पाण्यासाठी महिला व मुलांना भटकंती करावी लागत आहे. पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी लोकप्रतिनिधी व शासकीय कार्यालयांमध्ये फेऱ्या मारण्यात आल्या. परंतु काहीही फायदा झाला नाही. त्यामुळे गावातीलच काही सक्रिय कार्यकर्ते पुढे सरसावले आणि ढाणकीचे पाणीस्रोत बळकट करण्याचा निर्धार त्यांनी केला. पाहतापाहता त्यांना गावातील इतर नागरिकांचीही साथ मिळाली. श्रमदानातून कामाला सुरूवात झाली. आणि एक दोन नव्हे तर चार तलाव खोदण्याचे काम हाती घेण्यात आले. डॉ. लक्ष्मीकांत रावते, राजेश पुरीे, बाळू पाटील चंद्रे, शिवाजी फाळके, नितीन येरावार, गजानन गंजेवाड, दत्तात्रेय सुरोशे, अमोल तुपेकर, जहीर भाई, किशोर भंडारी, प्रफुल्ल कोठारी, मुंकुंद येल्हेकार, गजानन रावते, रमन रावते, प्रदीप मिटकरे, बाबूराव नरवाडे आदींसह असंख्य नागरिक कामाला लागले. निधी गोळा केला. ज्यांना शक्य आहे त्यांनी व्यक्तिगत पैसाही दिला आणि पाच लाख रुपये जमा झाले. यातून आता गावातील पाणीटंचाई कायमस्वरुपी सुटणार अशी अपेक्षा आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे दिसून येते. (वार्ताहर)