शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

गावाच्या विकासासाठी मतभेद विसरा

By admin | Updated: June 5, 2017 01:18 IST

गावाचा विकास हा आपसी मतभेदामुळे रखडतो. त्यामुळे नागरिकांनी आपसी मतभेद विसरून विकासासाठी एकत्र यावे, ...

माधुरी आडे : बोरगाव-भंडारी येथे विकास कामांचे भूमिपूजनलोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : गावाचा विकास हा आपसी मतभेदामुळे रखडतो. त्यामुळे नागरिकांनी आपसी मतभेद विसरून विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी अनिल आडे यांनी केले.बोरगाव-भंडारी जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये विविध विकास कामांच्या भूमिपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदच्या माजी सदस्य मीनाक्षी राऊत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून आर्णी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अनिल आडे, ज्योती उपाध्ये, पंचायत समिती सदस्य रोहिदास राठोड, गटविकास अधिकारी सी.जी. चव्हाण उपस्थित होते. यावेळी आसरा, परसोडा, तेंडोळी, आमनी, सातारा, महाळुंगी, सायखेडा या ठिकाणी सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी बोलताना माधुरी आडे म्हणाल्या, गावातील रस्ते, नाली, पिण्याचे पाणी, शौचालय आदी समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार आहो. तुमच्या गावात अडचण असल्यास थेट माझ्याशी संपर्क करा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष अतुल पाटील, संदीप उपाध्ये, अमोल देशमुख, बांधकाम अभियंता वसंत भोकरे, उत्तम राठोड, आसराच्या सरपंच रूपाली भगत, उपसरपंच कैलास वानखडे आदी उपस्थित होते.