शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पुसद येथे पाच दिवसीय आध्यात्मिक शिबिराला प्रारंभ

By admin | Updated: March 6, 2017 01:28 IST

प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय पुसदच्यावतीने येथील गजानन वाटीका येथे पाच दिवसीय आध्यात्मिक शिबिराचे उद्घाटन झाले.

भाविकांची गर्दी : ‘सफलता के पांच कदम’ विषयावरील प्रथम पुष्पपुसद : प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय पुसदच्यावतीने येथील गजानन वाटीका येथे पाच दिवसीय आध्यात्मिक शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा अनिताताई नाईक, जयंतराव पाटील, राधेश्याम जांगीड, डॉ.के.जी. बेलोरकर, डॉ. प्रभा मिश्रा, शिलू दीदी (उमरखेड) व लता दीदी (पांढरकवडा) यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलानाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. यावेळी शिलू दीदी यांनी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचा परिचय करून देताना हे विश्व विद्यालय १९३६ साली स्थापन झाले असून, आजमितीस १४० देशात याच्या शाखा असल्याचे सांगितले. डॉ. प्रभा दीदी यांनी ‘सफलता के पांच कदम’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफताना आजचे मानवी जीवन दु:ख आणि अशांत असल्याचे सांगितले. माणूस श्रम करतो, पैसा कमावितो परंतु सुखी नाही. कारण त्याला आध्यात्माची जोड नाही. त्याला स्वत:चे तथा परमात्म्याचे ज्ञान नाही. आपली संस्कृती योगवादी आहे तर पश्चात्यांची संस्कृती भोगवादी आहे. या विद्यालयात परमात्म्याचे ज्ञान दिल्या जाते. विद्यालयाचे लक्ष्य आहे, मानवापासून देवता बनने. आम्ही सकारात्मकतेत नकारात्मकता पाहतो परंतु तसे न करता नकारात्मकतेतही सकारात्मकता पाहण्यास शिकले पाहिजे. आपले भाग्य आपण स्वत: बनवतो, असे त्या म्हणाल्या. यावेळी सर्व पाहुण्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या अध्यात्मिक शिबिराला मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती. (तालुका प्रतिनिधी)