शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पाच दिवसीय कृषी महोत्सवाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 23:51 IST

कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेमार्फत (आत्मा) येथील पोस्टल ग्राऊंडवर आयोजित पाच दिवसीय कृषी महोत्सवाचा बुधवारी समारोप झाला.

ठळक मुद्देतज्ज्ञांचे मार्गदर्शन : शास्त्रज्ज्ञ, कृषी अधिकारी, उद्योजकांचा सहभाग

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेमार्फत (आत्मा) येथील पोस्टल ग्राऊंडवर आयोजित पाच दिवसीय कृषी महोत्सवाचा बुधवारी समारोप झाला.समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ.एस.यू. नेमाडे, सहाय्यक संचालक डॉ.महेंद्र ढवळे, आत्माचे प्रकल्प संचालक दत्तात्रय काळे, कृषी विकास अधिकारी कैलास वानखेडे, प्रगतीशील शेतकरी पुरुषोत्तम गावंडे उपस्थित होते. यावेळी डॉ.नेमाडे यांनी शेतकऱ्यांसाठी हा पाच दिवसाचा महोत्सव घेण्यात आल्याचे सांगून यात शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, प्रगतशील शेतकरी आदींनी परिसंवाद व चर्चासत्राद्वारे शेतकºयांना मार्गदर्शन केले. विविध शेतकरी बचतगट, उद्योजक आदींनी यात सहभाग घेतल्याचे सांगितले. डॉ.ढवळे यांनी जिल्ह्यातील शेतकरी रेशिम शेतीकडे मोठ्या प्रमाणात वळत असल्याचे सांगून जिल्ह्याने रेशिम लागवडीचे उद्दिष्ट दिवसांतच पूर्ण केल्याचे सांगितले. रेशिम शेती हा शेतकºयांसाठी राजमार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.‘आत्मा’चे प्रकल्प संचालक दत्तात्रय काळे यांनी यापूर्वी धान्य महोत्सव झाला होता. मात्र गतवषीर्पासून कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून सर्वांच्या सहकार्याने महोत्सव यशस्वी झाल्याचे सांगितले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कोळपकर यांनी या महोत्सवाचा शेतकरी व ग्राहक या दोघांचाही फायदा झाल्याचे सांगितले.यावेळी अनिकेत काकडे, भूमिपुत्र शेतकरी गट, श्रीराम सेंद्रीय उत्पादक शेतकरी गट, जगदंबा माता सेंद्रीय शेतीगट, मंथन गजानन श्रीरसागर, जाणता राजा सेंद्रीय शेतीगट यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन गजानन घाटे, तर आभार जगदीश कांबळे यांनी मानले.