शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

पाच दिवसीय कृषी महोत्सवाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 23:51 IST

कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेमार्फत (आत्मा) येथील पोस्टल ग्राऊंडवर आयोजित पाच दिवसीय कृषी महोत्सवाचा बुधवारी समारोप झाला.

ठळक मुद्देतज्ज्ञांचे मार्गदर्शन : शास्त्रज्ज्ञ, कृषी अधिकारी, उद्योजकांचा सहभाग

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेमार्फत (आत्मा) येथील पोस्टल ग्राऊंडवर आयोजित पाच दिवसीय कृषी महोत्सवाचा बुधवारी समारोप झाला.समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ.एस.यू. नेमाडे, सहाय्यक संचालक डॉ.महेंद्र ढवळे, आत्माचे प्रकल्प संचालक दत्तात्रय काळे, कृषी विकास अधिकारी कैलास वानखेडे, प्रगतीशील शेतकरी पुरुषोत्तम गावंडे उपस्थित होते. यावेळी डॉ.नेमाडे यांनी शेतकऱ्यांसाठी हा पाच दिवसाचा महोत्सव घेण्यात आल्याचे सांगून यात शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, प्रगतशील शेतकरी आदींनी परिसंवाद व चर्चासत्राद्वारे शेतकºयांना मार्गदर्शन केले. विविध शेतकरी बचतगट, उद्योजक आदींनी यात सहभाग घेतल्याचे सांगितले. डॉ.ढवळे यांनी जिल्ह्यातील शेतकरी रेशिम शेतीकडे मोठ्या प्रमाणात वळत असल्याचे सांगून जिल्ह्याने रेशिम लागवडीचे उद्दिष्ट दिवसांतच पूर्ण केल्याचे सांगितले. रेशिम शेती हा शेतकºयांसाठी राजमार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.‘आत्मा’चे प्रकल्प संचालक दत्तात्रय काळे यांनी यापूर्वी धान्य महोत्सव झाला होता. मात्र गतवषीर्पासून कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून सर्वांच्या सहकार्याने महोत्सव यशस्वी झाल्याचे सांगितले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कोळपकर यांनी या महोत्सवाचा शेतकरी व ग्राहक या दोघांचाही फायदा झाल्याचे सांगितले.यावेळी अनिकेत काकडे, भूमिपुत्र शेतकरी गट, श्रीराम सेंद्रीय उत्पादक शेतकरी गट, जगदंबा माता सेंद्रीय शेतीगट, मंथन गजानन श्रीरसागर, जाणता राजा सेंद्रीय शेतीगट यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन गजानन घाटे, तर आभार जगदीश कांबळे यांनी मानले.