शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात होणार देशी ‘बिटी’चा पहिला प्रयोग

By admin | Updated: August 19, 2016 01:12 IST

बिटी वानाचे पेटंट पूर्णत: विदेशी कंपन्यांकडे आहे. यामुळे बिटी वानाचा पुरवठा विदेशी कंपन्याच्या पुरवठ्यावर अवलंबून आहे.

एक हजार हेक्टरात लागवड : आवळगावात २०० हेक्टरमध्ये सामूहिक शेती यवतमाळ : बिटी वानाचे पेटंट पूर्णत: विदेशी कंपन्यांकडे आहे. यामुळे बिटी वानाचा पुरवठा विदेशी कंपन्याच्या पुरवठ्यावर अवलंबून आहे. यामुळे दरवर्षी कोट्यवधी रूपयांचे देशी चलन विदेशात जाते. विदेशी कंपन्या मालामाल झाल्या आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी देशी बिटी वान विकसित करण्यात भारतीय कृषी शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. हे देशी वान विकसित करण्याचे पहिले पाऊल जिल्ह्यात उचलण्यात आले आहे. जिल्ह्यात एक हजार हेक्टरवर याची लागवड करण्यात आली. अवळगावात २०० हेक्टरचा संयुक्त प्रयोग हाती घेण्यात आला आहे. यामुळे भविष्यात शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबण्यास पूर्णत: मदत होणार आहे. जिल्ह्यात दरवर्षी २२ लाख बिटी पॅकेट्स आयात करण्यात येतात. ही उलाढाल ८० ते १२० कोटींच्या घरात आहे. राज्यातील ही उलाढाल १२०० कोटींच्या घरात आहे. बोंड अळीवर मात करणारे तंत्रज्ञान विकसित करून विदेशी तंत्रज्ञानाने बिटी वान आणले. यामुळे देशी वान नष्ट झाले. याचा फायदा आता विदेशी कंपन्या घेत आहे. भरमसाट दर आकारून कोट्यवधी रूपयांची लूट केली जात आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने देशी वानाच्या काही जाती विकसित केल्या आहेत. यामध्ये एके ०८४ वानाचा जिल्ह्यात प्रयोग हाती घेण्यात आला आहे. हे देशी बिटी वान एक वेळा विकसित केल्यानंतर शेतकऱ्यांना तीन वर्ष बियाणे खरेदी करण्याची गरज राहणार नाही. यातून शेतकऱ्यांचे पैसे वाचतील. सोबतच शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन देशी वानातून मिळेल. हे वान रसशोषक किडीसह बोंडअळीवर मात करणार आहे. यामुळे फवारणीचा खर्चही वाचणार असल्याने हे वान फायद्याचे ठरणार आहे. (शहर वार्ताहर)