शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

अखेर वणीकरांचा पाणीप्रश्न सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 23:28 IST

गेल्या दोन दशकापासून रेंगाळत असलेला येथील पाणी प्रश्न अखेर सुटला असून वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी शासनाकडून १५ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.

ठळक मुद्देवर्धा नदीचे जलपूजन : पाणी पुरवठा योजनेसाठी १५ कोटी

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : गेल्या दोन दशकापासून रेंगाळत असलेला येथील पाणी प्रश्न अखेर सुटला असून वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी शासनाकडून १५ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. रविवारी दुपारी पाटळा गावाजवळील वर्धा नदीच्या तिरावर नदीचे जलपूजन करण्यात आले.केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी नदीचे जलपूजन केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, अशोक सूर, जिल्हा परिषद सदस्य बंडू चांदेकर, तहसीलदार रवींद्र जोगी, विजय चोरडीया, अभिनव भास्करवार व नगरसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन जयंत सोनटक्के यांनी केले, तर आभार मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी मानले. गेल्या दोन दशकापासून वणीतील पाणी प्रश्न सतत पेटत होता. यावर उपाययोजना म्हणून टँकर व ट्युबवेलही खोदण्यात आल्या होत्या. तरीही दरवर्षी पाणी टंचाई जाणवत होती. मात्र आता या वाढीव पाणी पुरवठा योजनेमुळे वणीकरांची तहान भागणार आहे, तसेच नदी पात्रात बंधारा बांधण्यात येणार असल्याचे हंसराज अहीर यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी जागा दान देणाऱ्या बोबडे कुटुंबियातील पुरूषोत्तम, देवराव, संजय व श्रीकांत या चारही भावंडांचा हंसराज अहीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.