शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

पाच लाख टन ऊस वाळण्याची भीती

By admin | Updated: November 8, 2014 01:46 IST

१०० वर्षात प्रथमच पैनगंगा हिवाळ््यात आटली. याचा फटका तालुक्यातील सर्वांना बसणार असून, सर्वाधिक फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे.

अविनाश खंदारे उमरखेड (कुपटी)स१०० वर्षात प्रथमच पैनगंगा हिवाळ््यात आटली. याचा फटका तालुक्यातील सर्वांना बसणार असून, सर्वाधिक फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. पैनगंगाच्या आशेवर लागवड केलेला पाच लाख टन ऊस काढणीपूर्वीच वाळण्याची भिती निर्माण झाली आहे. विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून पैनगंगा नदी वाहते. ही नदी दोन्ही प्रदेशासाठी जीवनदायिनी आहे. नदीच्या दोन्ही तीरावर शेतकऱ्यांनी शेकडो हेक्टअरवर ऊसची लागवड केली आहे. सध्या पाच लाख टन ऊस पैनगंगेच्या तीरावर आहे. परंतु हिवाळ््यातच पैनगंगा आटल्याने याचा फटका ऊसला बसणार आहे. पाण्याच्या योग्य पाळ्या न मिळाल्यास ऊस वाळण्याची शक्यता आहे. पोफाळी येथे वसंत सहकारी साखर कारखाना, गुंज येथे पुष्पावंती साखार कारखाना आणि मराठवाड्यात जयवंत साखर कारखाना असे तीन साखर कारखाने आहेत. गुंज व मराठवड्यातील साखर कारखाना बंद आहे. पैनगंगेच्या आशेवर विदर्भ-मराठवाड्यातील शेकडो शेतकऱ्यांनी ऊसची लागवड केली आहे. वसंत साखर कारखान्याचा गळीप हंगाम लवकरच सुरू होणार आहे. परंतु कामगारांनी गुरूवारपासून आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. त्यामुळे हा कारखाना कधी सुरू होईल याची चिंता शेतकऱ्यांना आहे. अशा स्थितीत पाच लाख टन ऊस उभा आहे. या उसाची योग्यवेळी तोड झाली नाही तर वजन घटते, तसेच योग्य प्रमाणात पाणी मिळाले नाही तर ऊस वाळतोही. शेतकऱ्यांनी पैनगंगेच्या आशेवर मोठ्या प्रमाणात ऊस लावला. परंतु आता हिवाळ््यात पैनगंगा आटली आहे. कारखान्याच्या गळीप हंगामाचा भरवसा नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती आहे. पाच लाख टन ऊस वसंत सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी पैनगंगेच्या आशेवर पाच लाख टन उसाची लागवड केली आहे. त्यात ढाणकी विभागात ६१ हजार टन, मुळावा ३६ हजार, कुपटी ३३ हजार टन, कारखेड ५० हजार टन, यासह विदर्भ आणि मराठवाड्यात असा पाच लाख टन ऊस उभा आहे.