शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
4
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
5
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
6
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
7
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
9
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
10
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
11
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
12
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
13
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
14
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
15
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
16
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
17
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
18
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
19
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
20
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!

कर्जमाफीसाठी ‘उपोषण सत्याग्रह’

By admin | Updated: April 29, 2015 23:57 IST

भाजप सरकारने सत्तेत येण्यापुर्वी कर्जबाजारी शेतकऱ्यांना एकदाचे संपूर्ण कर्ज माफ करण्याचे अभिवचन दिले होते.

‘विजस’ : १ मेपासून आंदोलनयवतमाळ : भाजप सरकारने सत्तेत येण्यापुर्वी कर्जबाजारी शेतकऱ्यांना एकदाचे संपूर्ण कर्ज माफ करण्याचे अभिवचन दिले होते. आता याच अभिवचनाची पूर्तता शासनाने करावी यासाठी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा महिला उपोषण सत्यासग्रह करणार आहे. एक मे महाराष्ट्र दिनापासूनच या सत्याग्रहाची सुरूवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवडणूक प्रचार सभेत २१ मार्च वर्धा व दाभाडी येथे शेतकरी आत्महत्या कजार्मुळे व शेतीमालाला भाव मिळत नसल्यामुळे होत असून मला सत्तेवर आणा मी सर्व शेतकऱ्यांना नव्याने बँकांची दारे खुली करतो व पिक कर्ज देतो, तसेच शेती नफ्याची होण्यासाठी शेतीमालाचा हमीभाव लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा व या हमीभावावर सर्व शेतीमालाची सरकारकडून खरेदी करण्याची गाव्ही दिली होती. केंद्रात व राज्यात अमर्याद सत्ता आल्यानंतर सातबारा कोरा करण्याचे, लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा असा हमीभाव देण्याच्या आश्वासनाचा केंद्र व राज्य सरकारला सोयीने विसर पडला आहे. आता कर्ज मुक्तीसाठी शेतकऱ्यांना सरकारला बाध्य करण्यासाठी शेतकऱ्यांचे सर्व पक्ष, पंथ व विचार सोडून करा वा मारा असे टोकाचे आंदोलन सुरु करण्याची घोषणा शेतकरी नेते व विदर्भ जनांदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी केली आहे. येत्या १ मे महाराष्ट्र दिनी सरकारला निर्वाणीचा ईशारा देण्यासाठी शेकडो शेतकरी विधवा व दुष्काळग्रस्त शेतकरी पांढरकवडा येथे उपोषण सत्ताग्रह करतील, अशी माहीती विदर्भ शेतकरी विधवा संघटनेच्या सचिव अपर्णा मालीकर यांनी दिली. विदर्भ शेतकरी विधवा संघटनेच्या नेत्या बेबीताई बैस, भारती पवार, चंद्रकला मेश्राम, अर्चना राऊत, अंजूबाई भुसारी, इंदूताई आष्टेकर, सुनीता पेंदोरे, जनाबाई घोडाम यांनी सर्व शेतकऱ्यांना ‘सात बारा कोरा करा’ आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे . महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात, पीककर्ज, दुष्काळग्रस्त, तणावग्रस्त मदतीच्या पॅकेजमुळे शेतकरी आत्महत्या कमी होऊ शकत नाही. यासाठी फक्त नाले रुंदीकरण हाच एकमेव पर्याय आहे, अशी मुक्ताफळे दररोज फोडत आहे, भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी शेती विकास व तणावग्रस्त शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी कर्जमुक्ती व हमीभाव वाढ या गरजापूतीर्साठी आवश्यक असलेली दिशा, धोरणे राबविण्यास अपयशी झाल्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे पीक आले आहे. या अपयशाची जबाबदारी सरकारने घ्यावी, अशी मागणी विदर्भ शेतकरी विधवा संघटनेच्या नेत्या बेबीताई बैस यांनी केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)आश्वासन पूर्ततेची मागणीपंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. आता सत्तेत आल्यानंतर त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्याची गरज आहे.