शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

शेतीचे बळकट धोरण आवश्यक

By admin | Updated: July 10, 2017 01:02 IST

शेती आणि शेतकऱ्यांचा श्वाश्वत विकास व्हावा यासाठी बळकट कृषी धोरण आवश्यक असल्याची महत्वपूर्ण सूचना वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज केली.

किशोर तिवारी : शेतकरी आयोगांच्या अध्यक्षांची बैठकलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेती आणि शेतकऱ्यांचा श्वाश्वत विकास व्हावा यासाठी बळकट कृषी धोरण आवश्यक असल्याची महत्वपूर्ण सूचना वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज केली.नीती आयोगामध्ये दिल्ली येथे विविध राज्यातील शेतकरी आयोगांच्या अध्यक्षांची बैठक बोलविण्यात आली होती. नीती आयोगाच्या कृषी विभागाचे सदस्य प्रो. रमेश चंद यांच्या अध्यक्षतेत ही बैठक झाली. यावेळी विविध राज्यांचे शेतकरी आयोगाचे अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी तिवारी म्हणाले, शेती आणि शेतकऱ्यांसाठी मजबूत अशा कृषी धोरणाची आवश्यकता आहे. या धोरणात शेतकऱ्यांचा संपूर्ण विकास अपेक्षित आहे. याबाबत त्यांनी यावेळी काही सूचना मांडल्या, यामध्ये शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात तसेच योग्य वेळी पतपुरवठा होणे गरजेचे आहे. हा पतपुरवठा गरीबातील गरीब शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. यासह शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज हे चार टक्के दराने असावे, नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांवरील कर्ज फेडीची मर्यादा वाढवून मिळावी, कृषी जोखीम निधीची स्थापन व्हावी ज्यातून आपतकालीन परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना निधी उपलब्ध करून दयावा, शेतकरी महिलांना किसान क्रेडीट कार्ड वितरीत करावे, शेतकऱ्यांसाठी तसेच शेतीत उपयोगी असणाऱ्या पशुंसाठी एकत्रीत एकात्मिक क्रेडिट-पीक पशुधन आरोग्य विमा योजना असावी, सर्व पीकांसाठी वीमा आवश्यक असून तो कमी दराचा असावा यासह ग्रामीण वीमा विकास निधी असावा, ज्यामाध्यमातून गावातील विकास कामांचा देखील विमा उतरविला जाऊ शकतो, आदी सूचना किशोर तिवारी यांनी केल्या. त्यांच्या या सूचना नीती आयोगाने नोंदवून घेतल्या असून या सूचनांचे काटेकोरपणे पालन झाल्यास शेतकऱ्यांना समृद्धी येईल.राज्याने नुकतेच शेतकऱ्यांचे कर्जमाफ केलेले आहे. केंद्र शासनाने ४० हजार कोटींची आर्थिक मदत करावी अशी मागणी, स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी यावेळी केली.