शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

शेतकऱ्यांना विम्याचे ५० लाख मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 21:57 IST

सहा हजार शेतकरी : निधीचा पत्ता नाहीलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्यावर्षीच्या रबी पिकांच्या नुकसानीमुळे जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांना ५० लाखांचा विमा मंजूर करण्यात आला. तथापि अद्याप हा निधी शेतकऱ्यांच्या हाती पडलाच नाही.गेल्यावर्षी २०१७ मध्ये रबी पिकांना संरक्षण देण्यासाठी जिल्ह्यातील पाच हजार ९०० शेतकऱ्यांनी पाच हजार १४२ हेक्टरचा पीक विमा उतरविला ...

ठळक मुद्देसहा हजार शेतकरी : निधीचा पत्ता नाही

सहा हजार शेतकरी : निधीचा पत्ता नाहीलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्यावर्षीच्या रबी पिकांच्या नुकसानीमुळे जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांना ५० लाखांचा विमा मंजूर करण्यात आला. तथापि अद्याप हा निधी शेतकऱ्यांच्या हाती पडलाच नाही.गेल्यावर्षी २०१७ मध्ये रबी पिकांना संरक्षण देण्यासाठी जिल्ह्यातील पाच हजार ९०० शेतकऱ्यांनी पाच हजार १४२ हेक्टरचा पीक विमा उतरविला होता. त्यापोटी त्यांनी विमा कंपनीकडे १९ लाख ७९ हजार रूपयांचे प्रिमीयम भरले होते. गेल्यावर्षी रबी पिकांचे नुकसान झाल्याने विमा कंपनीने या सर्व शेतकऱ्यांना विमा दावा देण्याचा निर्णय घेतला. यामुळे या सर्व शेतकऱ्यांना ५० लाखांची भरपाई दिली जाणार आहे.संबंधित विमा कंपनी हा निधी शेतकऱ्यांचे बँक खाते असलेल्या बँककेकडे वळता करणार आहे. प्रत्यक्षात अद्याप तरी हा निदी बँकेकडे जमा झाला नाही. दरम्यान, यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाच हजार २०४ हेक्टरवरील रबी पिकांचा विमा उतरविला. त्याकरिता त्यांनी विमा कंपनीकडे २४ लाखांचा प्रिमीयम जमा केला आहे. यात गहू आणि हरभरा पिकाला संरक्षित करण्यात आले आहे.